"सुभाषचंद्र बोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
छो Bot: Reverted to revision 1734755 by Sandesh9822 on 2020-02-07T06:26:44Z खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? PAWS [1.2] |
||
ओळ १५:
| मृत्युस्थान = [[तैपे|तैहोको]], [[तैवान]]
| चळवळ = [[भारतीय स्वातंत्र्यलढा]]
| संघटना = [[भारतीय राष्ट्रीय
| पत्रकारिता लेखन =
| पुरस्कार =
ओळ ५८:
== स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश व कार्य ==
[[चित्र:Bose AICC meeting 1939.jpg|right|300px|thumb|१९३९च्या अखिल भारतीय
[[कोलकाता|कोलकात्त्यातील]] ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, [[देशबंधू चित्तरंजन दास]] ह्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या सुभाषची, [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबूंबरोबर]] काम करण्याची इच्छा होती. [[इंग्लंड|इंग्लंडहून]] त्यांनी [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबूंना]] पत्र लिहून, त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
ओळ ६६:
[[महात्मा गांधी|गांधींजीनी]] देखिल [[कोलकाता|कोलकत्याला]] जाऊन [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबूंबरोबर]] काम करण्याचा सल्ला दिला. मग सुभाषबाबू [[कोलकाता|कोलकात्त्याला]] आले व [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबूंना]] भेटले. [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबूंना]] त्यांना पाहून फार आनंद झाला. त्याकाळी, [[महात्मा गांधी|गांधींजीनी]] इंग्रज सरकारच्या विरोधात [[असहकार आंदोलन]] चालवले होते. [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबू]] [[बंगाल|बंगालमध्ये]] ह्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू ह्या आंदोलनात सहभागी झाले.
[[इ.स. १९२२|१९२२]] साली [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबूंनी]]
लवकरच, सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. [[पंडित जवाहरलाल नेहरू|पंडित जवाहरलाल नेहरूंसह]], सुभाषबाबूंनी
[[इ.स. १९२८|१९२८]] साली
[[जानेवारी २६]], [[इ.स. १९३१|१९३१]] च्या दिवशी, [[कोलकाता|कोलकात्त्यात]] सुभाषबाबू [[तिरंगा|तिरंगी ध्वज]] फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना, [[महात्मा गांधी|गांधींजीनी]] इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु [[भगत सिंग|सरदार भगतसिंग]] आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. [[भगत सिंग|भगतसिंगांची]] फाशी रद्ध करावी ही मागणी [[महात्मा गांधी|गांधींजीनी]] इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती, की ह्याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर [[महात्मा गांधी|गांधींजीनी]] सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे [[महात्मा गांधी|गांधींजीना]] मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व [[भगत सिंग|भगतसिंग]] आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. [[भगत सिंग|भगतसिंगांना]] वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, [[महात्मा गांधी|गांधींजी]] व
२२ जुलै १९४० रोजी मुंबई येथे सुभाषचंद्र बोसांची [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचेशी भेट झाली होती. दोघांमध्ये देशाचे स्वातंत्र्य आणि देशातील जातीयता व [[अस्पृश्यता]] यावर चर्चा झाली.<ref>https://books.google.co.in/books?id=boCDDwAAQBAJ&pg=RA2-PA1942&lpg=RA2-PA1942&dq=%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0+%E0%A4%B5+%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0+%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B8&source=bl&ots=s_oztjMot6&sig=ACfU3U2W0-B9SUdAwABfr0Hp2gGOL4UHjw&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjlyqT_-p3nAhXl7HMBHUY6DYYQ6AEwDXoECAgQAQ#v=onepage&q=%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%20%E0%A4%B5%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B8&f=false</ref>
ओळ १०३:
[[इ.स. १९३४|१९३४]] साली सुभाषबाबूंना त्यांचे वडील मृत्युशय्येवर असल्याची बातमी मिळाली. त्यामुळे ते विमानाने [[कराची]] मार्गे [[कोलकाता|कोलकात्त्याला]] परतले. [[कराची|कराचीला]] पोचल्यावरच त्यांना कळले की त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. [[कोलकाता|कोलकात्त्याला]] पोचताच, इंग्रज सरकारने त्यांना अटक केली व काही दिवस तुरूंगात ठेवून, पुन्हा [[युरोप|युरोपला]] धाडले.
== हरीपुरा
[[इ.स. १९३८|१९३८]] साली
ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंचे अध्यक्षीय भाषण फारच प्रभावी झाले. कोणत्याही भारतीय राजकीय व्यक्तीने क्वचितच इतके प्रभावी भाषण कधी केले असेल.
ओळ १११:
आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत सुभाषबाबूंनी [[योजना आयोग]] स्थापना केला. [[जवाहरलाल नेहरू|पंडित जवाहरलाल नेहरू]] त्याचे अध्यक्ष होते. सुभाषबाबूंनी [[बेंगलोर]] येथे प्रसिद्ध वैज्ञानिक [[सर विश्वेश्वरैय्या]] ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक विज्ञान परिषदही भरवली.
[[इ.स. १९३७|१९३७]] मध्ये [[जपान|जपानने]] [[चीन|चीनवर]] आक्रमण केले. तेव्हा सुभाषबाबूंच्या अध्यक्षतेखाली
==
[[इ.स. १९३८|१९३८]] साली [[महात्मा गांधी|गांधीजींनी]]
[[इ.स. १९३९|१९३९]] मध्ये जेव्हा नवीन
सर्वजण समजत होते की जेव्हा स्वतः [[महात्मा गांधी|महात्मा गांधीनी]] [[पट्टाभि सितारामैय्या]] ह्यांना साथ दिली आहे, तेव्हा तेच ही निवडणूक आरामात जिंकणार. पण घडले वेगळेच. सुभाषबाबूंना निवडणुकीत १५८० मते मिळाली तर [[पट्टाभि सितारामैय्या|पट्टाभी सितारमैय्यांना]] १३७७ मते मिळाली. [[महात्मा गांधी|गांधीजींनी]] विरोध करूनही सुभाषबाबूंनी २०३ मतांनी ही निवडणूक जिंकली.
पण निवडणुकीच्या निकालाने पेच मिटला नाही. [[पट्टाभि सितारामैय्या|पट्टाभि सितारामैय्यांची]] हार ही आपली स्वतःची हार मानून, [[महात्मा गांधी|गांधीजींनी]] आपल्या साथीदारांना असे सांगितले की त्यांना जर सुभाषबाबूंची कार्यपद्धती मान्य नसेल, तर ते
[[इ.स. १९३९|१९३९]] सालचे वार्षिक
अधिवेशनानंतरही सुभाषबाबूंनी तडजोडीसाठी खूप प्रयत्न केले. पण [[महात्मा गांधी|गांधीजी]] व त्यांच्या साथीदारांनी त्यांचे काही चालू दिले नाही. शेवटी परिस्थिती अशी बनली की सुभाषबाबू काही कामच करू शकत नव्हते. अखेर, [[एप्रिल २९]], [[इ.स. १९३९|१९३९]] रोजी सुभाषबाबूंनी
== फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना ==
[[मे ३]], [[इ.स. १९३९|१९३९]] रोजी, सुभाषबाबूंनी
[[दुसरे महायुद्ध]] सुरू होण्यापूर्वीच, [[फॉरवर्ड ब्लॉक|फॉरवर्ड ब्लॉकने]] [[भारत|भारताचा]] स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी, जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित [[फॉरवर्ड ब्लॉक|फॉरवर्ड ब्लॉकच्या]] सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. [[दुसरे महायुद्ध]] सुरू असताना तुरूंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी, सुभाषबाबूंनी तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले.
ओळ १५६:
[[ऑक्टोबर २१]], [[इ.स. १९४३|१९४३]] रोजी, नेताजींनी [[सिंगापूर|सिंगापुरात]] अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची (स्वाधीन भारताचे अंतरिम सरकार) स्थापना केली. ते स्वतः ह्या सरकारचे राष्ट्रपति, पंतप्रधान व युद्धमंत्री बनले. ह्या सरकारला एकूण नऊ देशांनी मान्यता दिली. नेताजी [[आझाद हिंद फौज|आझाद हिंद फौजेचे]] सरसेनापतीही बनले.
[[आझाद हिंद फौज|आझाद हिंद फौजेत]] [[जपान|जपानी]] लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या [[भारत|भारतीय]] युद्धबंद्यांना भरती केले गेले. [[आझाद हिंद फौज|आझाद हिंद फौजेत]] स्त्रियांसाठी [[
पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून तेथील स्थायिक [[भारत|भारतीय]] लोकांना [[आझाद हिंद फौज|आझाद हिंद फौजेत]] भरती होण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याची आवाहने केली. ही आवाहने करताना त्यांनी ''तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी
[[दुसरे महायुद्ध|द्वितीय महायुद्धाच्या]] काळात, [[आझाद हिंद फौज|आझाद हिंद फौजेने]] [[जपान|जपानी]] लष्कराच्या साथीने [[भारत|भारतावर]] आक्रमण केले. आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी ''चलो दिल्ली'' अशी हाक दिली. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून [[अंदमान आणि निकोबार|अंदमान आणि निकोबार बेटे]] जिंकली. ही बेटे अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदच्या अनुशासनाखाली राहिली. नेताजींनी ह्या बेटांचे ''शहीद आणि स्वराज बेटे'' असे नामकरण केले. दोन्ही फौजांनी मिळून [[इंफाळ]]वर व [[कोहिमा|कोहिमावर]] आक्रमण केले. पण नंतर इंग्रजांनी बाजी मारली व दोन्ही फौजांना माघार घ्यावी लागली.
[[आझाद हिंद फौज]] माघार घेत असताना, [[जपान|जपानी]] लष्कराने नेताजींना पळून जाण्यासाठी व्यवस्था केली. पण नेताजींनी [[
[[जुलै ६]], [[इ.स. १९४४|१९४४]] रोजी [[आझाद हिंद रेडियो]] वरचे आपले भाषण नेताजींनी [[महात्मा गांधी|गांधीजींना]] उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी [[महात्मा गांधी|गांधीजींना]], [[जपान|जपानकडून]] मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी-हुकुमत-ए-आजाद-हिंद तथा [[आझाद हिंद फौज]] ह्यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ह्या भाषणात, नेताजींनी [[महात्मा गांधी|गांधीजींचा]] राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे, नेताजींनी [[महात्मा गांधी|गांधीजींना]] सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.
ओळ १८६:
१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त [[भारतरत्न]] प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. दिलेला भारतरत्न पुरस्कार परत घेण्याची इतिहासातली ही एकमेव घटना आहे.
==सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्या बद्दल
# सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला.
# सुभाषबाबू १९२० मध्ये आय.सी.आय. परीक्षा उत्तीर्ण झाले.
# सुभाषबाबू १९३८ हरीपुर व १९३९ त्रिपुरा
# नेताजींनी १९४० मध्ये ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.
# डिसेंबर १९४० मध्ये सुभाष बाबूंना नजरकैदेत ठेवण्यात आले.
|