"हरी नारायण आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
छो Bot: Reverted to revision 1681116 by ज on 2019-04-24T05:32:50Z |
||
ओळ ३७:
== प्रकाशित साहित्य ==
आपटे अर्वाचीन [[मराठी]] कादंबरीचे [[जनक]] मानले जातात. त्यांच्या लिखाणावर [[महादेव गोविंद रानडे]], [[गोपाळ कृष्ण गोखले]] प्रभृतींचा प्रभाव होता. १२ सामाजिक आणि ११ ऐतिहासिक अशा एकूण २३ कादंबऱ्या लिहिणाऱ्या ह.ना. आपटयांची 'पण लक्षात कोण घेतो?' ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड समजली जाते. सतत २५-३० वर्षे अशाप्रकारचे मराठी साहित्य निर्माण झालेल्या त्या ह.ना.आपट्यांच्या कालखंडाला हरीभाऊ [[युग]] म्हणतात, आणि हरीभाऊ आपट्यांना युगप्रवर्तक. हरिभाऊंनी नाटकेसुद्धा लिहिली आहेत. दोन नाटके स्वतंत्र आहेत, त्यांतले ’सती पिंगळा’ हे नाटक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. उरलेली तीन नाटके व तीन प्रहसने रूपांतरित आहेत. ''धूर्तविलसत'', ''मारून मुटकून [[वैद्य]]बुवा'' व ''जबरीचा [[विवाह]]'' ही फ्रेन्च नाटककार [[मोलियर]]च्या प्रहसनांची रूपांतरे आहेत तर, ''जयध्वज'' (मूळ व्हिक्टर ह्यूगोचे 'हेर्नानी'), ''श्रुतकीर्तचरित'' (
{| class="wikitable sortable"
|