"पोर्तुगीजांच्या भारतीय वसाहती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: उलटविले |
छो Pywikibot 3.0-dev |
||
ओळ ३३:
==सोळावे शतक==
पोर्तुगीजांनी [[इ.स. १५३०|१५३०]] सालापासून भारतात लश्करी कारवाया आणि वसाहती निर्माण केल्याची नोंद आहे. त्या वर्षी
[[इ.स. १५३३|१५३३मध्ये]] दियोगो दि सिल्व्हेरियाने [[वांद्रे|वांद्र्याच्या बेटापासून]] गुजरातमधील [[सुरत|सुरते]] पर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावरील दिसेल ते शहर बेचिराख केले. या मोहीमेत त्याने ४,००० गुलाम आणि अमाप संपत्ती लुटून आणली..<ref name="thesolotravellers.in">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.thesolotravellers.in/2017/04/17/vasai-fort-bassein-fort/|शीर्षक=Vasai Fort - Bassein Fort – Solotravellers|संकेतस्थळ=www.thesolotravellers.in}}</ref>
|