"के. शिवराम कारंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
}}
 
'''शिवराम कारंथ''' ([[जन्म : १० ऑक्टोबर]], [[इ.स. १९०२]]; -मृत्यू : [[९ डिसेंबर]], [[इ.स. १९९७]]) हे [[ज्ञानपीठ पुरस्कार]] आणि [[साहित्य अकादमी पुरस्कार]] विजेते [[कन्नड भाषा|कन्नड भाषेतील]] साहित्यकार होते. [[कर्नाटक|कर्नाटकातील]] [[यक्षगान]] या लोककलेचे पुनरुज्जीवन कारंतांनी केले. त्यांनी लिहिलेल्या ४७ कादंबर्‍याकादंबऱ्या हे केवळ आधुनिक कन्नड साहित्यासच दिलेले योगदानयोगदानच नाही, तर भारतीय साहित्य विश्वाससाहित्यविश्वास दिलेली समृद्धी आहे.
 
== कारंतांच्या मराठीत अनुवादित झालेल्या कादंबर्‍याकादंबऱ्या ==
* '''चोमा महार''' (मूळ - '''चोमन दुडी''', इ.स. १९३१) - अनुवाद : श्यामलता काकडे (इ.स. १९८५)
* '''अशी धरतीची माया''' (मूळ - '''मरळि मण्णिगे''', इ.स. १९४१) - अनुवाद : रं.शा. लोकापूर (इ.स. १९८०)
ओळ ४२:
* '''डोंगराएवढा''' (मूळ - '''बेट्टद जीव''', इ.स. १९८०) - अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी (इ.स. १९८५)
* '''धर्मराजाचा वारसा''' (मूळ - '''धर्मनारायण संसार''') - अनुवाद : मीना शिराली (इ.स. १९९७)
 
==कारंतांवर लिहिलेली मराठी पुस्तके==
* कादंबरीकार कारंत (डॉ. सुधाकर शं देशपांडे) : कन्नड भाषेत लेखन करणाऱ्या कारंताच्या आठ कादंबऱ्यांचे अनुवाद मराठी वाचकांसाठी उपलब्ध झाले, आणि पाठोपाठ त्या मराठी अनुवादित कादंबऱ्यांवर मराठीचे ख्यातनाम अभ्यासक डॉ. सुधाकर देशपांडे यांनी समीक्षाही लिहिल्या.
त्या समीक्षा - लेखांबरोबर कारंतांच्या इतर कादंबऱ्यांचा थोडक्यात आढावा घेत 'कादंबरीकार कारंत' हे पुस्तक सिद्ध झाले आहे. 'अनुवादित साहित्यावरील समीक्षा ' ही बहुधा पहिल्यांदाच होत आहे.