"यशवंत आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎पुस्तके: पुस्तके
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४२:
बाबासाहेबांना एकूण चार मुले व एक मुलगी होती. भैय्यासाहेब हे बाबासाहेबांचे एकमेव वारस होते जे जगले.
भैय्यासाहेबांनी राजकीय स्वार्थाचा त्याग केला. धम्मकार्य केले तरीही काहींनी त्यांना बदनाम करण्याचे सोडले नाही. ज्यामुळे भारतीय बौद्ध महासभेला अपेक्षित यश मिळविता आले नसले, तरी जे काही आज भारतात बौद्धांची संख्या वाढलेली आहे. ती भैय्यासाहेबांनी केलेल्या प्रयत्‍नांचाच परिपाक आहे. १९६२ ला भैय्यासाहेबांचा ५० वा वाढदिवस साजरा केला गेला होता. तेव्हा ‘भैय्यासाहेब माझ्यासारख्या आंधळ्यांची काठी आहेत’ असे गौरवोद्गार दादासाहेब गायकवाडांनी काढले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसत्व लाभलेले भैय्यासाहेब चळवळीत इतरांचे काठी बनले. चळवळीत इतरांना सहकार्य केले. चळवळीला दिशा देण्याचे काम केले. त्यांची मुले [[प्रकाश आंबेडकर]], [[भीमराव यशवंत आंबेडकर]] व [[आनंदराज आंबेडकर]] यांनी समाजात स्वतःचे स्थान निर्माण केले.
 
==पुस्तके==
आंबेडकरांवर लिहिली गेलेली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत :
* "सूर्यपुत्र यशवंतराव आंबेडकर" — लेखक: फुलचंद्र खोब्रागडे, संकेत प्रकाशन, नागपूर, २०१४
* "लोकनेते भैय्यासाहेब आंबेडकर" — लेखक: प्रकाश जंजाळ, रमाई प्रकाशन, २०१९
 
==हे सुद्धा पहा ==