"पाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
Mahendra.adt (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ २:
[[चित्र:Drinking water.jpg|thumb|नळाचे पाणी]]
[[चित्र:Stilles Mineralwasser.jpg|thumb|बाटलीतील मिनरल वॉटर]]
'''पाणी''' (H<sub>2</sub>O) हे [[हायड्रोजन]] व [[प्राणवायू|ऑक्सिजन]] या [[अणू|अणूंपासून]] बनलेला द्रव पदार्थ आहे. हायड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राणवायूचा (ऑक्सिजन) एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा एक रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी [[द्रव]] अवस्थेत असते. या द्रवरूपात ते निसर्गात विपुल प्रमाणात आढळते. पाणी रंगहीन, गंधहीन असून त्याला स्वतःची चव नसते. ते [[प्राणी]]-[[वनस्पती|वनस्पतींच्या]] सर्व जैविक प्रक्रियेत आवश्यक असते. त्यांच्या घन रूपाला [[बर्फ]] व वायुरूपाला [[वाफ]] म्हणतात. पाणी एका रूपातून दुसऱ्या रूपात म्हणजे द्रव रूपातून वायुरूपात म्हणजे वाफेत रूपांतरित होते. त्या वाफेला थंडी लागताच त्यांचे रूपांतर द्रवरूपात म्हणजे पाण्यात होते. तसेच बर्फाला उष्णता दिली की त्याचे पाणी होते आणि पाणी फार फार थंड केले कि त्याचा बर्फ बनतो. अनेक पदार्थ पाण्यात विरघळतात व म्हणून पाण्याला वैश्विक [[द्रावक]] (Universal solvent) असे म्हणतात. पाणी एका जागी स्थिर झाल्यास [[गुरुत्वाकर्षण|गुरुत्वाकर्षणामुळे]] त्यातले पाण्याहून जड असलेले कण तळाशी साठत जातात आणि हलके कण वर येऊन तरंगतात. या दोन्हींच्या मधले पाणी स्वच्छ होत जाते. शहरांच्या पाणीपुरवठाकेंद्रांमध्ये या गुणधर्माचा उपयोग करून पाणी स्वच्छ केले जाते. आपल्या शरीरात ६० ते ७०% पाणी असते. निरोगी आरोग्यासाठी ते तितके असणे चांगले असते, म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. पाणी हे जीवन आहे म्हणून पाणी
पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण ७१% इतके असूनही ते पिण्यासारखे नाही. समुद्रात पाणी सुमारे ९६.५% आहे. अंटार्कटिक हिमखंड, ज्यात पृथ्वीवरील सर्व ताज्या पाण्यापैकी ६१% भाग आहे परंतु नियमित वापरासाठी हे मिळवणे शक्य नाही. पृथ्वीतलावर पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण फक्त ३% आहे. त्यामुळे पाण्याचा वापर गरजे इतकाच करावा.
मानवाला पृथ्वीवर उपलब्ध पाणी पुढील स्रोतांमधून मिळते. १) विहीर २) कूपनलिका ३) तलाव ४) नदी ५) ओढे ६
==भारतातील राज्यवार पाण्याची २०२९ सालची स्थिती==
ओळ १५:
'''उत्तर प्रदेश''' : या राज्यात १,७७,००० विहिरी होत्या. गेल्या पाच वर्षांत ७७,००० विहिरी बंद झाल्या. तलाव २५,३५४ होते; पाच वर्षांत १०४५ तलाव कमी झाले, बाकी बहुतेकांत पाणी आहे. . २४ नैसर्गिक तळी आहेत; पैकी १२२ कोरडी झाली आहेत.
'''बिहार''' : आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार साडेचार लाख हातपंपांत पाणी येत नाही. ८,३८६ पैकी १,८७६ ग्राम पंचायतीमध्ये भूजल खूप खाली गेले आहे. सरकारी आकड्यांनुसार २० वर्षांपूर्वी सरकारी आणि खासगी तलावांची संख्या अडीच लाख होती, ती आता कमी होऊन ९८,४०१ राहिली आहे. राज्यात
==पुस्तके==
ओळ ३०:
[[वर्ग:निसर्ग]]
पाणी हे आपले जीवन आहे. पृथ्वीची निर्मितीच मुळात पाण्यापासून झाली आहे असे बोलले
|