"इंदिरा गोस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →संदर्भ आणि नोंदी: वर्गवारी using AWB |
छोNo edit summary |
||
ओळ ३१:
}}
'''इंदिरा गोस्वामी''' ([[रोमन लिपी]]: ''Indira Goswami'', [[आसामी भाषा|आसामी]] ''মামণি ৰয়ছম গোস্বামী'' ) (१४ नोव्हेंबर, इ.स. १९४२; [[गुवाहाटी]], [[ब्रिटिश भारत]] - २९ नोव्हेंबर, इ.स. २०११; [[गुवाहाटी]], [[आसाम]], [[भारत]]) ह्या [[आसामी भाषा|आसामी]] लेखिका, कवयित्री व संपादिका होत्या. आसामी साहित्यातील त्यांचे योगदान साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८३) व [[ज्ञानपीठ पुरस्कार]] (इ.स. २०००) देऊन गौरवण्यात आले. साहित्य वर्तळात या मामुनी रायसोम गोस्वामी या नावाने ओळखल्या जात. 'युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम' (उल्फा) आणि केंद्र सरकारदरम्यान शांतता-करार करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.<ref>{{
==जीवन==
|