"बांगलादेश विजय दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
Nealhooper (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखनाचे काही बदल. वाक्य रचना बदल. खूणपताका: दृश्य संपादन nowiki ? |
||
ओळ ६:
[[विजय दिन]] म्हणून साजरा केला जातो.
हे युद्ध ३ डिसेंबर १९७१ ला सुरु होवून १६ डिसेंबर १९७१ ला संपले.
बांगलादेशातील नागरीकांना व [[मुक्ती वाहिनी|बांगला मुक्ती वाहिनी]] ला भारताने मदत करू नये यासाठी, याह्याखानाने पाकिस्तानी हवाई दलाला आदेश देवून रॅपीड ऍक्शन द्वारे भारताची कुरापत काढली व भारतीय हद्दीत ३५० किमी आग्र्या जवळ येवून [[भारतीय]] धावपट्यांवर बाँब टाकून त्या निकामी केल्या.
भारताला गुंतवून
पाकिस्तानच्या बांग्लादेशातल्या हवाई विभागावर हवाई हल्ले करून [[पाकिस्तानी हवाई दल]] उध्वस्त केले गेले. सर्व बाजूंनी कोंडी व पराभव झाल्यामुळे पाकिस्तान ने भारता समोर पराभव पत्करला. ९०००० पाकिस्तानी सैनीक भारताला शरण आले.
अशा रितीने भारताने एक बलशाली सत्ता व अभेद्य [[हवाईदल]] हा
या युद्धाआधी तत्कालीन पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] यांनी [[युरोप]] चा दौरा केला व [[ब्रिटन]] व [[फ्रान्स|फ्रांस]] यांच्या
पाकिस्तानी सैन्याने या युद्धात बांगलादेशीयांवर अन्वनित अत्याचार केले होते. याच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत.
|