"गोविंद शंकर कुरूप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख जी. शंकर कुरुप वरुन गोविंद शंकर कुरूप ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१:
| प्रभावित =
| पुरस्कार = [[ज्ञानपीठ पुरस्कार]]-१९६५
| वडील_नाव = शंकर वारियर
 
| आई_नाव = वडक्कनी लक्ष्मीकुट्टीअम्मा
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्‍नी_नाव =
Line ३१ ⟶ ३०:
| तळटिपा =
}}
'''गोविंद शंकर कुरुपकुरूप''' ([[ जून]], [[इ.स. १९०१]] - [[२ फेब्रुवारी]], [[इ.स. १९७८]])<ref>{{स्रोत पुस्तक |आडनाव=श्रोत्रिय |पहिलेनाव=डॉ॰ प्रभाकर|शीर्षक= ज्ञानपीठ पुरस्कार|वर्ष=२००५|प्रकाशक=भारतीय ज्ञानपीठ|स्थळ=नवी दिल्ली|id=81-263-1140-1 |page=18 |accessday= 4 |accessmonth= दिसंबर|accessyear= 2008}}</ref> [[मलयाळम]] भाषेतील प्रसिद्ध कवि होते. त्यांचा जन्म [[केरळ]] मधील नायतोट्टमधेएर्नाकुलम जिल्ह्यातील नायतोट या गावामधे झाला.
 
==बालपण आणि शिक्षण==
वडिलांच्या अकाली निधनाने गोविंद शंकर यांचे बालपण खडतरच गेले. मग मामाच्या देखरेखीखाली त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यांचे मामा प्रसिद्ध ज्योतिषी होते. व्यासंगी पंडित असल्याने त्यांच्या सहवासात सहजपणे त्यांना संस्कृतची आवड निर्माण झाली. गोविंद शंकर कुरूप यांनी वयाच्या आठव्या वर्षांपर्यंत ‘अमरकोश’, ‘सिद्धरूपम्’, ‘श्रीरामोदन्तम्’ इत्यादी ग्रंथ मुखोद्गत केले होते. ‘रघुवंशा’सारख्या महाकाव्याचे श्लोकही त्यांनी वाचले होते. इंग्रजी भाषा आणि साहित्याच्या अध्ययनामुळे त्यांना काव्य आवडू लागले. त्यातही केरळच्या निसर्गसंपन्न भूमीच्या आकर्षणामुळे ते कवी बनले. पुढे १९१८ मध्ये श्री. कुरूप मल्याळी साहित्यातील ‘पंडित’ ही परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर १९२६ मध्ये मद्रास विश्वविद्यालयाच्या विद्वान परीक्षेत्ही ते उत्तीर्ण झाले.
 
==नोकरी आणि विरोध==
१९३६मध्ये एर्नाकुलम येथील महाराजा कॉलेजमध्ये मल्याळी आणि संस्कृत या विषयांचे लेक्चरर म्हणून गोविंद शंकर कुरूप यांची नेमणूक झाली. कुरूप पदवीधर नसताना कॉलेजमध्ये शिकवतात हे काहीजणांना आवडले नाही. त्यांनी ‘कुरूप हे पक्के कम्युनिस्ट असून, इंग्रज सरकार व महाराज यांच्याविरुद्ध लोकांना भडकवण्याकरिता, क्रांतिकारी कविताद्वारे प्रेरणा देतात’ अशी कॉलेजच्या पदाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. त्यांची ‘नाल’ (भविष्यकाळ) ही कविता या तक्रारीचे कारण झाली होती. या कवितेत शोषणाविरुद्ध क्रांतिकारक संदेश होता व क्रांतिकारी तरुणांनी या कवितेची खूप प्रशंसा केली होती.
 
==पुस्तके==
* '''कविता संग्रह''' - साहित्य कौतुकम् - चार खंड (१९२३-१९२९), सूर्यकांति (१९३२), नवातिथि (१९३५), पूजा पुष्पमा (१९४४), निमिषम् (१९४५), चेंकतिरुकल् मुत्तुकल् (१९४५), वनगायकन् (१९४७), इतलुकल् (१९४८), ओटक्कुष़ल्ओटक्कुणल (१९५०), पथिकंटे पाट्टु (१९५१), अंतर्दाह (१९५५), वेल्लिल्प्परवकल् (१९५५), विश्वदर्शनम् (१९६०), जीवन संगीतम् (१९६४), मून्नरुवियुम् ओरु पुष़युम् (१९६४), पाथेयम् (१९६१), जीयुहे तेरंजेटुत्त कवितकल् (१९७२), मधुरम् सौम्यम् दीप्तम्, वेलिच्चत्तिंटे दूतम्, सान्ध्यरागम्.
 
==[[पुरस्कार]]==
* भारत सरकारचा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार गोविंद शंकर कुरूप यांना इ.स. १९६५ मध्ये ओटक्कुणल या पुस्तकाच्या लेखनासाठी व त्यांच्या १९२० ते १८५८ या काळावधीत प्रकाशित झालेल्या भारतीय भाषेतील सर्जनशील साहित्यासाठी प्रदान करण्यात आला. कुरूप यांनी एक लाख रुपयांच्या या ज्ञानपीठ पुरस्काराच्या रकमेतून १९६८ मध्ये ‘ओट्क्कुणल’ पारितोषिकाची सुरुवात केली.
* गोविंद शंकर कुरुप यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार-१९६५ सन्मान जाहीर करण्यात आला.
 
==बाह्य दुवे==