"विष्णु गणेश पिंगळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
'''विष्णु गणेश पिंगळे''' ([[जन्म]] : २ [[जानेवारी]], [[इ.स. १८८९]]; [[मृत्यू]] : [[लाहोर]], १६ [[नोव्हेंबर]], [[इ.स. १९१५]]) हे एक [[भारतीय]] [[क्रांतिकारक]] होते. त्यांनी [[लाला हरदयाळ]], डॉ. खानखोजे यांच्यासोबत ‘गदर पार्टी’ या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. [[भगतसिंग]] यांना पिंगळे यांच्याकडूनच क्रांतिकार्याची प्रेरणा मिळाली होती.
 
विष्णु गणेश पिंगळे हे [[पुणे]] जिल्ह्यातील [[तळेगाव (ढमढेरे)]] या गावचे राहाणारे असून [[इ.स. १९११]] साली [[अमेरिका|अमेरिकेतून]] ईंजिनिअरइंजिनीयर झाले होते.. देशाच्या दुर्दर्शेने, पारतंत्र्यातील जुलमामुळे पिंगळे तळमळत असल्याने क्रांतिकार्याला जीवन समर्पित करण्याचा त्यांनी निश्चय केला. [[ऑरेगॉन]][[कॅलिफोर्निया]] संस्थानातील सैन्य सिद्धतेला त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. त्यांच्या देखरेखीखाली प्रसिद्ध '''गदरी लष्कर''' तयार झाले. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धाच्या]] वेळेस सशस्त्र क्रांती करून देश स्वतंत्र करण्याच्या ध्येयाने पिंगळे भारतात आले. [[रासबिहारी बोस]], विष्णु पिंगळे, कर्तारसिंग[[कर्तारसिंह सराबा]], [[शचिंद्रनाथ संन्याल]] आदींनी २१ फेब्रुवारी १९१५ या दिवशीरोजी भारतात सार्वत्रिक सशस्त्र उठावणी करण्याची योजना केली होती. फितुरीमुळे कट फसला आणि विष्णु पिंगळे सहित ८ क्रांतिकारक [[लाहोर]]च्या [[कारागृह]]ात फासावर चढले.
 
==दि.१६/११/१९१५ रोजी फासावर गेलेले ते ८ क्रांतिकारक==
 
# विष्णु गणेश पिंगळे
# कर्तारसिंग[[कर्तारसिंह सराबा]]
# [[सरदार बक्षीससिंगबक्षीससिंह]]
# [[सरदार जगनसिंगजगनसिंह]]
# [[सरदार सुरायणसिंगसुरायणसिंह]]
# [[सरदार बुटासिंगबुटासिंह]]
# [[सरदार ईश्वरसिंगईश्वरसिंह]]
# [[सरदार हरनामसिंगहरनामसिंह]]
 
या सर्वांना लाहोरच्या कारागृहात फाशी देण्यात आले.
 
==पुस्तक==
[[विनायक दामोदर सावरकर]] यांनी लिहिलेल्या '''तेजस्वी तारे''' या पुस्तकात दहा क्रांतिकारकांची ओळख करून दिली आहॆ, त्यांत विष्णु गणेश पिंगळे यांचा समावेश आहे.
 
 
 
 
 
[[वर्ग:भारतीय क्रांतिकारक]]