"दुर्ग साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो (चर्चा) यांनी केलेले बदल निनावी यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेल...
ओळ १:
* पहिले '''दुर्ग साहित्य संमेलन''' लोणावळ्याजवळच्या राजमाची येथे १४-१५ फेब्रुवारी २००९ या दिवसांत झाले होते. संमेलनाध्यक्ष बाबासाहेब पुरंदरे होते.
 
'''गोनीदां दुर्गप्रेमी मंडळ''' ही संस्था दरवर्षी एक दुर्ग साहित्य संमेलन भरवते.
 
* २रे '''दुर्ग साहित्य संमेलन''' कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी ६ ते ८ जानेवारी २०१२ या काळात झाले. त्या दुसर्‍यादुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष ब्रम्हानंद देशपांडे होते.
* पहिले '''दुर्ग साहित्य संमेलन''' लोणावळ्याजवळच्या राजमाची येथे १४-१५ फेब्रुवारी २००९ या दिवसांत झाले होते. संमेलनाध्यक्ष बाबासाहेब पुरंदरे होते.
* २रे '''दुर्ग साहित्य संमेलन''' कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी ६ ते ८ जानेवारी २०१२ या काळात झाले. त्या दुसर्‍या संमेलनाचे अध्यक्ष ब्रम्हानंद देशपांडे होते.
* ३रे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन २५ ते २७ जानेवारी २०१३ दरम्यान विजयदुर्गावर झाले. संमेलनाचे अध्यक्ष भारतीय नौदलाचे निवृत्त व्हाईस अॅडमिरल मनोहर अवटी होते.
* ४थे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन ७ ते ९ फेब्रुवारी २०१४ दरम्यान सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. [[गो.बं. देगलूरकर]] होते.
* ५वे दुर्ग साहित्य संमेलन २०१५ साली २० ते २२ फेब्रुवारी या दरम्यान सिंहगडाच़्या पायथ्याशी भरणार आहे. संमेलनाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी संचालक व पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर आहेत.
 
* ३रे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन २५ ते २७ जानेवारी २०१३ दरम्यान विजयदुर्गावर झाले. संमेलनाचे अध्यक्ष भारतीय नौदलाचे निवृत्त व्हाईस अॅडमिरलॲडमिरल मनोहर अवटी होते.
 
* ४थे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन ७ ते ९ फेब्रुवारी २०१४ दरम्यान सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. [[गो.बं. देगलूरकर]] होते.
 
दुर्ग साहित्य संमेलन '''गोनीदां दुर्गप्रेमी मंडळ''' ही संस्था दरवर्षी एक दुर्ग साहित्य संमेलन भरवते.
 
पहा :[[मराठी साहित्य संमेलने]]