"दुर्ग साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
|||
ओळ १:
'''गोनीदां दुर्गप्रेमी मंडळ''' ही संस्था दरवर्षी एक दुर्ग साहित्य संमेलन भरवते. ▼
▲* पहिले '''दुर्ग साहित्य संमेलन''' लोणावळ्याजवळच्या राजमाची येथे १४-१५ फेब्रुवारी २००९ या दिवसांत झाले होते. संमेलनाध्यक्ष बाबासाहेब पुरंदरे होते.
▲* २रे '''दुर्ग साहित्य संमेलन''' कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी ६ ते ८ जानेवारी २०१२ या काळात झाले. त्या दुसर्या संमेलनाचे अध्यक्ष ब्रम्हानंद देशपांडे होते.
* ३रे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन २५ ते २७ जानेवारी २०१३ दरम्यान विजयदुर्गावर झाले. संमेलनाचे अध्यक्ष भारतीय नौदलाचे निवृत्त व्हाईस अॅडमिरल मनोहर अवटी होते.▼
* ४थे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन ७ ते ९ फेब्रुवारी २०१४ दरम्यान सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. [[गो.बं. देगलूरकर]] होते.▼
▲
▲
▲दुर्ग साहित्य संमेलन '''गोनीदां दुर्गप्रेमी मंडळ''' ही संस्था
पहा :[[मराठी साहित्य संमेलने]]
|