मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) या नावाने भारतात ओळखला जाणारा हा पक्ष हिंसेचे समर्थन करणारा पक्ष आहे, असे आरोप त्यांच्यावर सतत होत असतात.
१९८० च्या दशकात माकपची कामगार संघटना ‘सीटू’ आणि कॉंग्रेसच्याकाँग्रेसच्या ‘इंटक’ या संस्थांच्या केरळमधील कार्यकर्त्यांमध्ये तेथील वेलदोड्याच्या बागांमधील रोजगाराच्या मुद्यावरून नेहमीच मारामार्या होत. असे म्हणतात की, माकपसाठी हत्या ही नवीन गोष्ट नाही. माकपने ८० च्या दशकात १३ कॉंग्रेसकाँग्रेस कार्यकर्त्यांची हत्या केली होती. सन १९८२ मध्ये एकाला गोळी घालून ठार केले, दुसर्याला बेदम मारहाण करून ठार मारून टाकले आणि तिसर्याला कापून काढले. यानंतर तर सारे कॉंग्रेसीकाँग्रेसी पळून गेले होते आणि नंतर ते माकपच्या परवानगीनेच परतू शकले.