"विजयनगरचे साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[दक्षिण|दक्षिणी]] [[भारत|भारतातील]] [[हंपी]] येथेही [[राजधानी]] असलेले विजयनगर साम्राज्यराज्य हे एकविजयनगर महत्त्वाचेसाम्राज्य राज्यकर्तेम्हणून होय. [[कृष्णदेवराया]] हा [[राजा]] याच वंशातलाओळ्खले आहेजाते. [[वरंगळ]]च्या दोन हरिहर व बुक्क या भावांनी विजयनगरच्या साम्राज्याची पायाभरणी केली. हे पाच भाऊ होते. या भावांपैकी तिघे पूर्व किनाऱ्यावरीलकिनार्‍यावरील नेल्लोर ते पश्चिम किनाऱ्यावरचेकिनार्‍यावरचे बेळगाव येथे राज्य कतरतकरत होते. होते. महाराष्ट्र हा हरिहर च्याहरिहरच्या अंमलाखाली होता. दुसरा भाऊ होता कंप. याचे उदयगिरीराज्य नावाचे राज्य होते. मधला भाऊ बुक्क. च्यात्याच्या ताब्यात होयसळांचे हळेबीड, पेनुगोंडचा किल्ला व आसपासचा प्रदेश होता. अजूनत्याच्याही दक्षिणेकडे शिमोगाजवळशिमोगाजवळील अरग येथे एक भाऊ राज्य करत असे व शेवटचा भाऊ बुक्कच्या हाताखाली सरदार होता. इस्लामशी टक्कर घेऊन हिंदू धर्माचे रक्षण करणे हे यांचेभावंडांचे ध्यय होते. यांनी अत्यंत हुशारीने विजयनगर ही मध्यवर्ती सत्ता मानून आपले साम्राज्य उभे केले होते.
 
बुक्करायाचा कम्परायकंपराय नावाच मुलगा होता. त्याने वीरबल्लाळचेवीरबल्लाळच्या मदूराताब्यात असलेले मदुरा काबीज केले. हा कम्परायहीकंपरायही बुक्कप्रमाणे मोठा शूर व कर्तबगार होता त्याच्या कारकीर्दीतकारकिर्दीत त्याने दाखवलेल्या कर्तबगारीची वर्णने त्याच्या पत्नीनेपत्‍नीने लिहिलेल्या एका “कम्पराजविजयम” या [[संस्कृत]] काव्यग्रंथात याचेआली उल्लेख आढळतातआहेत.. त्याने बुक्कराय राजाच्या मृत्यूनंतर दूसरादुसरा हरिहर असे नाव धारण करून स्वतःला विजयनगरच्या साम्राज्याचा पहिला सम्राट म्हणून घोषीतघोषित केले.
 
==वंशावळ==
;पहिला राजवंश संगमा - या राजवंशाने विजयनगरवर साधारणपणे शंभर वर्षे राज्य केले असे समजले जाते.:
* हरिहरराय-१: १३३६-१३५६
* बुक्कराय-१: १३५६-१३७७
Line १४ ⟶ १५:
* वीरविजय बुक्कराय: १४२२-१४२४
* देवराय-२: १४२४-१४४६
* मल्लिकार्जूनरायमल्लिकार्जुनराय: १४४६-१४६५
* विरूपाक्षराय-२: १४६५-१४८५
;सालुव घराणे.:
* नरसिंहदेवराय: १४८५-१४९१
* तिम्मा भुपालाभूपाल: १४९१
* नरसिंहराय-१: १४९१-१५०५
तुलूव;तुलुव घराणे.:
* नरसानायक: १४९१-१५०३
* वीरनरसिंहराय: १५०३-१५०९
* कृष्णदेवराय: १५०९-१५२९
* अच्युतदेवराय: १५२९-१५४२
* सदाशिवराय: १५४२-१५७०
;अरविदू घराणे:
* अलियरामराय: १५४२-१५६५
* तुरूमलदेवरायतुरुमलदेवराय: १५६५-१५७२
* श्रीरंग-१: १५७२-१५८६
* वेंकट-२: १५८६-१६१४
Line ३८ ⟶ ३९:
* वेंकट-३: १६३२-१६४२
* श्रीरंग-३: १६४२-१६४६.
 
इ .सं १३२३ मध्ये मध्ये वारांगळ चे राज्य तुघलकने पादाक्रांत केले त्यवेळी हरिहर आणी बुक्कराय यांना तुघलकांनी बंदी बनवून दिल्लीला नेले.काही दिवसाने त्यांची सुटका करवून तुघलकाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना दक्षिनेकडे पाठविले .तेथे त्यांनी इ .स. १३३६ मध्ये डोंगरांनी व जंगलांनी वेढलेल्या भागात नवी वसाहत स्थापन करून त्यास श्रुन्गेरीच्या स्वामी विद्यारण्य सरस्वती यांच्या आशीर्वादाने विजयनगर हे नाव दिले पुढे हेच विजयनगर साम्राज्य साहित्य संस्कृती चे विशाल दालन ठरले .
 
विरुपाक्ष राय दुसरा याची हत्या करवून नरसिहाराय याने संगम घराण्याची सत्ता संपुष्टात आणली आणि साळूव घराण्याचा पाया घातला परंतु हे घराणे फार काळ सत्तेवर राहू शकले नाही .लवकरच तुलुव घराण्याच्या वीर नरसिंह राय याने सत्ता ताब्यात घेतली . प्रसिध्द राजा कृष्णदेवराय (१५०९-१५२९)याच वंशाचा होता .
इ .सं १३२३ मध्ये मध्ये वारांगळ [[वरंगळ]]चे राज्य तुघलकने पादाक्रांत केले त्यवेळी हरिहर आणीआणि बुक्कराय यांना तुघलकांनी बंदी बनवून दिल्लीला नेले. काही दिवसानेदिवसांनी त्यांची सुटका करवून तुघलकाचेतुघलकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना दक्षिनेकडेदक्षिणेकडे पाठविले. .तेथे त्यांनी इ .स. १३३६ मध्ये डोंगरांनी व जंगलांनी वेढलेल्या भागात नवी वसाहत स्थापन करून त्यास श्रुन्गेरीच्याशृंगेरीच्या स्वामी विद्यारण्य सरस्वती यांच्या आशीर्वादाने विजयनगर हे नाव दिले. पुढे हेच विजयनगर साम्राज्य साहित्य संस्कृती चेसंस्कृतीचे विशाल दालन ठरले .
==हे ही पाहा==
विरुपाक्ष राय (दुसरा) याची हत्या करवून नरसिहारायनरसिहराय याने संगम घराण्याची सत्ता संपुष्टात आणली आणि साळूवसाळुव घराण्याचा पाया घातला. परंतु हे घराणे फार काळ सत्तेवर राहू शकले नाही .लवकरच तुलुव घराण्याच्या वीर नरसिंह रायनरसिंहराय याने सत्ता ताब्यात घेतली . प्रसिध्दप्रसिद्ध राजा [[कृष्णदेवराय]] (१५०९-१५२९) याच वंशाचा होता .
 
 
==हे हीहेही पाहा==
* [[आहोम साम्राज्य]]
* [[मराठा साम्राज्य]]