"अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संभाजीराजे (चर्चा | योगदान) |
संभाजीराजे (चर्चा | योगदान) |
||
ओळ ४७:
[[चित्र:Images3.jpg|frame|जयललिता]]
=== राजीव गांधींचे तमिळ राजकारण ===
राज्य विधानसभेसाठी जानेवारी १९८९ मध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुका कॉंग्रेसने स्वतंत्रपणे लढवल्या.अभाअण्णाद्रमुक पक्षात पडलेली फूट आणि काँग्रेस पक्षाने त्याची सोडलेली साथ याचा फायदा द्रमुक पक्षाला झाला.निवडणुकीत द्रमुकने २३४ पैकी १५०, काँग्रेसने २६, जयललिता गटाने २७ तर जानकी रामचन्द्रन गटाने २ जागा जिंकल्या
▲अभाअण्णाद्रमुक पक्षात पडलेली फूट आणि काँग्रेस पक्षाने त्याची सोडलेली साथ याचा फायदा द्रमुक पक्षाला झाला.निवडणुकीत द्रमुकने २३४ पैकी १५०, काँग्रेसने २६, जयललिता गटाने २७ तर जानकी रामचन्द्रन गटाने २ जागा जिंकल्या. अभाअण्णाद्रमुक पक्षातील दोन गटांना मिळून ३४.१८% तर द्रमुकला ३३.१८% आणि काँग्रेस पक्षाला १९.८३% मते मिळाली. राज्यातील निकालांचे विश्लेषण केल्यास असे लक्षात येते की श्री.एम.जी.रामचन्द्रन यांच्यासारखा लोकप्रिय नेता गमावूनही काँग्रेस पक्ष विरोधात असतानाही अभाअण्णाद्रमुक पक्षात फूट पडली नसती तर त्याच पक्षाचा विजय झाला असता. श्री.करुणानिधींनी १३ वर्षांच्या खंडानंतर २७ जानेवारी १९८९ रोजी दुसर्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
=== सर्वेसर्वा ===
|