"अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४७:
[[चित्र:Images3.jpg|frame|जयललिता]]
=== राजीव गांधींचे तमिळ राजकारण ===
राज्य विधानसभेसाठी जानेवारी १९८९ मध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुका कॉंग्रेसने स्वतंत्रपणे लढवल्या.अभाअण्णाद्रमुक पक्षात पडलेली फूट आणि काँग्रेस पक्षाने त्याची सोडलेली साथ याचा फायदा द्रमुक पक्षाला झाला.निवडणुकीत द्रमुकने २३४ पैकी १५०, काँग्रेसने २६, जयललिता गटाने २७ तर जानकी रामचन्द्रन गटाने २ जागा जिंकल्या. अभाअण्णाद्रमुक पक्षातील दोन गटांना मिळून ३४.१८% तर द्रमुकला ३३.१८% आणि काँग्रेस पक्षाला १९.८३% मते मिळाली. राज्यातील निकालांचे विश्लेषण केल्यास असे लक्षात येते की श्री.एम.जी.रामचन्द्रन यांच्यासारखा लोकप्रिय नेता गमावूनही काँग्रेस पक्ष विरोधात असतानाही अभाअण्णाद्रमुक पक्षात फूट पडली नसती तर त्याच पक्षाचा विजय झाला असता. श्री.करुणानिधींनी १३ वर्षांच्या खंडानंतर २७ जानेवारी १९८९ रोजी दुसर्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
राज्य विधानसभेसाठी जानेवारी १९८९ मध्ये निवडणुका झाल्या. श्री.एम.जी.रामचन्द्रन यांच्यासारखा लोकप्रिय नेता गमावल्यामुळे आणि पक्षात पडलेल्या फुटीमुळे अभाअण्णाद्रमुक ताकद कमी झाली होती.१९६७ पासून काँग्रेस पक्ष राज्यात सरकार बनवू शकला नव्हता. द्रमुक पक्ष सुध्दा १३ वर्षे सत्तेबाहेर राहून मरगळलेल्या अवस्थेत होता.राजीव गांधींची असा अंदाज होता की दोन्ही द्रविड पक्षांचे सामर्थ्य पूर्वीपेक्षा कमी झाल्यामुळे काँग्रेस पक्षाला राज्यात पुन्हा सत्तेवर यायची संधी मिळाली आहे.या पार्श्वभूमीवर त्यांनी १९८९ च्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्रपणे लढवेल असे जाहीर केले.
 
अभाअण्णाद्रमुक पक्षात पडलेली फूट आणि काँग्रेस पक्षाने त्याची सोडलेली साथ याचा फायदा द्रमुक पक्षाला झाला.निवडणुकीत द्रमुकने २३४ पैकी १५०, काँग्रेसने २६, जयललिता गटाने २७ तर जानकी रामचन्द्रन गटाने २ जागा जिंकल्या. अभाअण्णाद्रमुक पक्षातील दोन गटांना मिळून ३४.१८% तर द्रमुकला ३३.१८% आणि काँग्रेस पक्षाला १९.८३% मते मिळाली. राज्यातील निकालांचे विश्लेषण केल्यास असे लक्षात येते की श्री.एम.जी.रामचन्द्रन यांच्यासारखा लोकप्रिय नेता गमावूनही काँग्रेस पक्ष विरोधात असतानाही अभाअण्णाद्रमुक पक्षात फूट पडली नसती तर त्याच पक्षाचा विजय झाला असता. श्री.करुणानिधींनी १३ वर्षांच्या खंडानंतर २७ जानेवारी १९८९ रोजी दुसर्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
 
=== सर्वेसर्वा ===