"चांदबिबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Mankarnika (चर्चा | योगदान) |
Mankarnika (चर्चा | योगदान) |
||
ओळ ६:
== अहमदनगराच्या निजामशाहीचे रक्षण ==
इ.स. १५८० मध्ये पहिल्या अली आदिलशाहाच्या मॄत्यूनंतर आदिलशाहीत सत्तासंघर्षामुळे अंदाधुंदी माजली. सुमारे दशकभर चाललेल्या उलथापालथीअखेरीस आदिलशाहीची घडी नीट बसल्यावर विधवा चांदबिबी [[निजामशाही|निजामशाहीतील अहमदनगरास]] परतली. इ.स. १५९६ ते इ.स. १५९९ या काळात तिने निजामशाहीचे तख्त राज्यपालक राणीच्या नात्याने सांभाळले. [[नोव्हेंबर]],[[ इ.स. १५९५]] मध्ये निजामशाही बुडवण्यासाठी [[मुघल साम्राज्य|मुघलांनी]] अहमदनगरावर चाल केली. तेव्हा हिने निजामशाही सैन्याचे नेतृत्व करत मुघल सैन्यास अल्पकाळ रोखून धरले. कालांतराने चांदबिबीची मुघलांशी युद्धबंदीच्या तहाची बोलणी सुरू झाली, तेव्हा ती मुघलांना फितूर असल्याच्या अफवा निजामशाही सैन्यात पसरल्या व सैन्यात असंतोष पसरू लागला. निजामशाही सैन्यातील असंतोषाने भडकलेल्या काही लोकांच्या जमावाने
== बाह्य दुवे ==
|