"इरावती कर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 3 langlinks, now provided by Wikidata on d:Q3595180
छोNo edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ११:
| मृत्यू_दिनांक = [[ऑगस्ट ११]], [[इ.स. १९७०|१९७०]]
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = साहित्य, अध्यापन,संशोधन
| राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''इरावती कर्वे''' (जन्म: [[डिसेंबर १५]], [[इ.स. १९०५|१९०५]],[[म्यानमार]] - मृत्यु:[[ऑगस्ट ११]], [[इ.स. १९७०|१९७०]]) या [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका होत. [[मानववंशशास्त्र]], [[समाजशास्त्र]] आणि [[मानसशास्त्र|मानसशास्त्राच्या]] अभ्यासक असलेल्या इरावती कर्व्यांनी वैचारिक ग्रंथांबरोबर ललित लेखन देखील केले आहे. भारतीय त्याचप्रमाणे मराठी संस्कृती हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. या विषयांवर त्यांनी मराठी तसेच इंग्रजीतून लिखाण केले आहे. उच्चशिक्षित, निरीश्वरवादी, बुद्धिप्रामाण्यवादी असलेल्या इरावती कर्वे यांचे संस्कृत भाषेवर देखील प्रभुत्त्व होते. आधुनिक विचारांच्या असूनही आपल्या संस्कृतीबद्दल असलेली आपलेपणाची व आपुलकीची दृष्टी त्यांच्या लिखाणातून दिसून येते.
==शिक्षण==
इरावती कर्वे यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण [[पुणे]] येथे झाले. 'चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण' हा विषय घेऊन त्या एम.ए झाल्या. पुढे उच्च शिक्षणासाठी त्या [[जर्मनी|जर्मनीला]] गेल्या. 'मनुष्याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता' या विषयावर बर्लिन विद्यापीठातून त्यांनी पी.एच.डी. प्राप्त केली. परतल्यावर काही काळ नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. [[इ.स. १९३९|१९३९]] मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजात मानववंशशास्त्र या विषयाच्या प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. [[इ.स. १९५५|१९५५]] साली [[लंडन]] विद्यापीठात व्याख्याता म्हणून एका वर्षासाठी त्यांनी पद भूषवले.
==कौटुंबिक==
इरावती कर्वे यांचा जन्म [[म्यानमार|म्यानमारमधील]] मिंज्यान येथे [[डिसेंबर १५]], [[इ.स. १९०५|१९०५]] रोजी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव इरावती करमरकर होय. प्रा. [[दि.धों.कर्वे]] यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
ओळ ५५:
* [[संस्कृती]] १९७२
* [[हिंदू समाज एक अन्वयार्थ]] १९७५
याशिवाय [[इंग्रजी]] भाषेमधूनही इरावती कर्वे यांचे बारा वैचारिक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.
==पुरस्कार==
[[युगान्त]] या पुस्तकाला [[१९७२]] चा [[साहित्य अकादमी]] तसेच [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाचा]] पुरस्कार.
 
==इतर मान्यवरांचे विचार==