"शुद्धलेखनाचे नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या) |
छोNo edit summary |
||
ओळ १:
[[मराठी]] भाषकांचे राज्य म्हणून १९६० साली [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्याची]] स्थापना झाल्यानंतर,[[मराठी साहित्य महामंडळ|अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ]] पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना [[महाराष्ट्र राज्य शासन|महाराष्ट्र शासनाने]] १९६२ साली मान्यता दिली. पुढे १९७२ मध्ये आणखी चार नवीन नियमांची भर घालून पूर्वीच्या नियमांतील त्रुटी [[
*<small>ता.क.:पुढील नियम आपल्या सदस्य पानावर किंवा चर्चा पानावर एका वेळी एक पहाण्या करिता '''<nowiki>{{शुद्धलेखन}}</nowiki>''' हा साचा लावावा.</small>
ओळ १८८:
==नियम १५==
[[केशवसुत|केशवसुतपूर्वकालीन ]][[पद्य]] व [[विष्णुशास्त्री चिपळूणकर|विष्णुशास्त्री चिपळूणकरपूर्वकालीन]] [[गद्य]] यांतील [[उतारा|उतारे]] छापताना ते मुळानुसार छापावेत तदनंतरचे ([[केशवसुत]] व [[विष्णुशास्त्री चिपळूणकर|चिपळूणकर]] यांच्या लेखनासह) लेखन '[[
*[[केशवसुत|केशवसुतांचा]] काव्यरचना काल १८८५ -१९०५
|