"शुद्धलेखनाचे नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
छोNo edit summary
ओळ १:
[[मराठी]] भाषकांचे राज्य म्हणून १९६० साली [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्याची]] स्थापना झाल्यानंतर,[[मराठी साहित्य महामंडळ|अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ]] पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना [[महाराष्ट्र राज्य शासन|महाराष्ट्र शासनाने]] १९६२ साली मान्यता दिली. पुढे १९७२ मध्ये आणखी चार नवीन नियमांची भर घालून पूर्वीच्या नियमांतील त्रुटी [[अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ|महामंडळाकडून]] दूर करण्यात आल्या . [[अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ|अ. भा. मराठी साहित्य महामंडळ]] हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[साहित्य]] संस्थांचे प्रातिनिधिक मंडळ असल्यामुळे त्याने केलेल्या नियमावलीला [[महाराष्ट्र राज्य शासन|महाराष्ट्र राज्य शासनाने]] मान्यता दिली आणि [[महाराष्ट्र राज्य शासन|राज्यकारभारात]] व [[शिक्षण|शिक्षणाच्या]] सर्व क्षेत्रांत तिचे पालन करण्याचे ठरविले.
*<small>ता.क.:पुढील नियम आपल्या सदस्य पानावर किंवा चर्चा पानावर एका वेळी एक पहाण्या करिता '''<nowiki>{{शुद्धलेखन}}</nowiki>''' हा साचा लावावा.</small>
 
ओळ १८८:
 
==नियम १५==
[[केशवसुत|केशवसुतपूर्वकालीन ]][[पद्य]] व [[विष्णुशास्त्री चिपळूणकर|विष्णुशास्त्री चिपळूणकरपूर्वकालीन]] [[गद्य]] यांतील [[उतारा|उतारे]] छापताना ते मुळानुसार छापावेत तदनंतरचे ([[केशवसुत]] व [[विष्णुशास्त्री चिपळूणकर|चिपळूणकर]] यांच्या लेखनासह) लेखन '[[अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ|अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या]] प्रस्तुत लेखन नियमांस अनुसरून छापावे.
*[[केशवसुत|केशवसुतांचा]] काव्यरचना काल १८८५ -१९०५