"पहिला आर्यभट्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: be:Арыябхата |
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: zh:阿耶波多; cosmetic changes |
||
ओळ १:
[[
'''पहिला आर्यभट्ट''' (देवनागरी लेखनभेद: '''पहिला आर्यभट''' [[संस्कृत भाषा|संस्कृत]]: आर्यभटः ) (इ.स. ४७६ - इ.स. ५५०) हा [[भारत|भारतीय]] [[गणित|गणितज्ञ]] व [[खगोलशास्त्र|खगोलशास्त्रज्ञ]] होता. ११ ऑगस्ट [[इ.स. ५१९]] चे कंकणाकृती [[सूर्यग्रहण]] पाहिल्याबद्दल आर्यभट्टाला काही काळ बहिष्काराला सामोरे जावे लागले होते. लोकांच्या अज्ञानामुळे आर्यभट्टास उपेक्षा भोगावी लागली.
== लेखन ==
त्याने इ.स. ४९९ च्या सुमारास रचलेला ''आर्यभटीय''
आज बीजगणितावरचा उपलब्ध जुना ग्रंथ विख्यात ज्योतिर्वेत्ता आर्यभट्ट याचा आहे.
आर्यभटाने ० अंशापासून ते ९० अंशापर्यंत ३/१११ अंशाच्या फरकाने सर्व कोन घेऊन त्यांचे ज्यार्ध कसे काढावेत हे सांगितलेले आहे. तसेच [[पृथ्वी]] स्वत:भोवती एकसारखी फिरत असते, म्हणजेच तिला दैनंदिन गती आहे हे सांगणारा पहिला [[शास्त्रज्ञ]] होय. वर्षाचे दिवस ३६५, घटी १५, पळे ३९, विपळे १५ इतक्या सूक्ष्म भागांपर्यंत कालमापन नोंदवून ठेवले आहे. तसेच 'पाय' नावाची [[गणित]] संकल्पनेची किंमत ६३,८३२/२०,००० आहे असेही नोंदवले आहे [[सूर्य सिद्धान्त|सूर्य सिद्धान्तावर]] याने लिहिलेला एक टीका ग्रंथ 'सूर्य सिद्धान्त-प्रकाश ' या नावाने प्रसिद्ध आहे.
आर्यभट्ट यांना ग्रहणाची शास्त्रीय कारणमीमांसा ज्ञात होती. अमावस्येला [[सूर्यग्रहण]] व पौर्णिमेस [[चंद्रग्रहण]] यांचा संबंध चंद्र व पृथ्वी यांच्या सावल्यांशी आहे, हे त्यांना माहीत होते. तसे त्यांनी नोंदवून ठेवले आहे. पहिला आर्यभट्ट याने सूत्रांचा उपयोग [[खगोलशास्त्र]] विषयक ग्रंथांत मोठ्या प्रमाणावर केला. अशा ग्रंथांत आकडेमोड द्यावी लागते परंतु मजकूर तर मुख्यत्वे काव्यमय व यमकात असतो. मग संख्या पद्यात बसवण्यासाठी
'''वर्गाक्षराणि वर्गेऽ वर्गेऽ वर्गाक्षराणि कात् ङ मौ यः ।'''
ओळ ७१:
[[ur:آریہ بھٹ]]
[[war:Aryabhata]]
[[zh:阿耶波多]]
|