"द ग्रेटेस्ट इंडियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १०:
 
;दुसऱ्या टप्प्यात —
परीक्षकांनी या १०० नावांपैकी ५० नावे निवडली, तसेच इतरांशी स्पर्धा करता येऊ शकत नाही असे कारण देत परीक्षकांनी या १०० नावांमधून गांधींचे नाव वगळले आणि "भारतीय स्वातंत्र्यानंतरचा (१९४८) सर्वात महान भारतीय कोण?" आणि "गांधींनंतरचा सर्वात महान भारतीय कोण?" असा एकत्रित सवाल जनतेसमोर ठेवला. 'द ग्रेटेस्ट इंडियन' ठरवण्यासाठी इतर थोर व्यक्तींसाठी लागू केलेले निकष गांधींसाठी लागू करण्यात आले नाहीत, आणि स्पर्धेविनाच त्यांना "पहिला सर्वश्रेष्ठ भारतीय" घोषित करण्यात आले. यास परीक्षकांची पक्षपाती भूमिका ठरवत अनेकांनी त्यावर टीका केली. ४ वर्षांआधी, 'द ग्रेटेस्ट इंडियन' सर्वेक्षण करणार्या सीएनएन आयबीएन चॅनेलने एप्रिल २००८मध्ये आपल्या प्रेक्षकांनालोकांना एक प्रश्न विचारला होता की, "इज आंबेडकर्स लेगसी मोअर इनड्युरींग दॅन गांधीस?" (आंबेडकरांचा वारसाप्रभाव गांधींच्या वारस्यापेक्षागांधींपेक्षा अधिक टिकून आहे का?) त्यावर ७४% लोकांनी "होय" असे उत्तर दिले होते, तर केवळ २२% लोकांनी "नाही" असे मत गांधींच्या बाजूने दिले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/videos/india/face-the-nation-261-287294.html|title=Ambedkar's legacy lasts more than Gandhi's?|website=News18|access-date=2021-02-15}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/videos/india/face-the-nation-261-287294.html|title=Ambedkar's legacy lasts more than Gandhi's?|website=News18|access-date=2021-02-15}}</ref>
 
;तिसऱ्या टप्प्यात —
[[दूरध्वनी]], [[मोबाईल फोन]] व [[इंटरनेट]]द्वारे मत नोंदविण्यात आले. सर्वेक्षणासाठी एसी नेल्सन या कंपनीची मदत घेण्यात आली. या कंपनीने भारतातील १५ शहरांतील नागरिकांची मते दोन टप्प्यांत जाणून घेतली. परीक्षक सदस्यांनीही आपापला पसंतीक्रम नोंदविला होता, ज्यात [[बाबासाहेब आंबेडकर]] व [[जवाहरलाल नेहरू]] यांना समान मते पडली होती. लोकांची मते, मार्केट रिसर्च आणि परीक्षकांची मते अशा सर्वेक्षणाच्या तीन पद्धतीतून निघालेले निष्कर्ष वेगवेगळे आहेत. मात्र तिन्ही सर्वेक्षणांचा एकंदरीत निष्कर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'द ग्रेटेस्ट इंडियन' ठरवून गेला. एकंदरीत निष्कर्षात पहिल्या दहामध्ये (सर्वोत्तम दहा) बाबासाहेबांनंतर [[एपीजे अब्दुल कलाम]], [[वल्लभभाई पटेल]], [[जवाहरलाल नेहरू]], [[मदर तेरेसा]], [[जे.आर.डी. टाटा]], [[इंदिरा गांधी]], [[सचिन तेंडुलकर]], [[अटलबिहारी वाजपेयी]] आणि [[लता मंगेशकर]] यांच्या नावांना पसंती मिळाली. लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'द ग्रेटेस्ट इंडियन' ठरविले, लोकांच्या मतांमध्ये बाबासाहेब पहिल्या, अब्दुल कलाम दुसऱ्या, तर वल्लभभाई पटेल तिसऱ्या क्रमांकावर होते. एकूण सर्वेक्षणात जवळपास दोन कोटी (२,००,००,०००) लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपली मते नोंदविली होती.<ref>{{Citation|last=democracyandequality|title=The Greatest INDIAN Dr. B. R. AMBEDKAR Part 1|date=2012-08-20|url=https://m.youtube.com/watch?v=Dcp1MKjW9YE|accessdate=2018-03-24}}</ref>
 
'द ग्रेटेस्ट इंडियन' सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर झाल्यानंतर सीएनएन आयबीएन चॅनेलने १६ ऑगस्ट २०१२ मध्ये लोकांना असा प्रश्न विचारला होता की, "वॉझ [[बाबासाहेब आंबेडकर|आंबेडकर]] मोअर ग्रेटर दॅन [[जवाहरलाल नेहरू|नेहरू]] अँड [[वल्लभभाई पटेल|पटेल]]?" (आंबेडकर हे नेहरू आणि पटेल यांच्यापेक्षा श्रेष्ठ होते का?) त्यावर ५९% लोकांनी "होय" आणि ४१% लोकांनी "नाही" असे मत दिले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/videos/india/face-the-nation-840-499122.html|title=FTN: Was Ambedkar greater than Nehru and Patel?|website=News18|access-date=2021-02-27}}</ref>
 
== पहिले १० सर्वश्रेष्ठ भारतीय ==