"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७२८:
आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे [[दलित चळवळ]]ीचा उदय झाला. सुरुवातीस केवळ [[महार]] लोकच या चळवळीत सहभागी झाले होते. शिक्षणप्रसाराबरोबरच इतर मागास जातीही बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या व त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी चळवळी सुरू केल्या. दलित चळवळींचा विस्तार झाला. दलित चळवळीला आज प्रामुख्याने [[आंबेडकरी चळवळ]] किंवा [[आंबेडकरवादी चळवळ]] म्हटले जाते.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४५|language=मराठी}}</ref>
 
== काश्मिर मुद्यावरसमस्येवरील विचार* ==
डॉ. [[पी.जी. ज्योतिकर]] यांच्या 'व्हिजनरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या इंग्रजी पुस्तकानुसार, [[जम्मू आणि काश्मिर]]ला विशेष दर्जा देण्यास डॉ. आंबेडकरांचा विरोध होता.<ref>https://www.bbc.com/marathi/india-49292671</ref> ज्योतिकर आपल्या पुस्तकात लिहितात की, "काश्मीरला विशेष दर्जा देण्याची मागणी [[शेख अब्दुल्ला]] यांनी केली होती. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला आणि शेख अब्दुल्ला यांना म्हणाले 'तुमचे म्हणणे आहे की भारताने तुमचे (काश्मिरचे) रक्षण करावे, रस्ते बांधावे, लोकांना धान्य द्यावे. मात्र, भारताचा काश्मिरवर काहीच अधिकार राहणार नाही. हेच तुम्हाला म्हणायचे आहे का?' अशी मागणी मी कधीच मान्य करू शकत नाही." आंबेडकरांच्या भूमिकेमुळे नाराज झालेले शेख अब्दुल्ला जवाहरलाल नेहरूंकडे गेले. नेहरूंनी [[गोपाळस्वामी अय्यंगार]] यांना कलम ३७०चा मसुदा तयार करायला सांगितले. अय्यंगार बिनखात्याचे मंत्री होते. ते तत्कालीन संविधान सभेचे सदस्य होते. तसेच काश्मीरचे माजी दिवाणही होते.<ref>{{Cite book|title=व्हिजनरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=ज्योतिकर|first=डॉ. पी. जी.|publisher=|year=|isbn=|location=|pages=१५६ व १५७|language=इंग्लिश}}</ref><ref>https://www.bbc.com/marathi/india-49292671</ref> जनसंघाचे माजी अध्यक्ष व आरआरएसचे कार्यकर्ता [[बलराज मधोक]] यांनी त्यांच्या आत्मचरित्रात 'विभाजित काश्मीर आणि राष्ट्रवादी डॉ. आंबेडकर' नावाने एक संपूर्ण प्रकरण लिहिले आहे. या पुस्तकात ते लिहितात, "ते (आंबेडकर) इतर कुठल्याही नेत्यापेक्षा अधिक राष्ट्रवादी होते आणि इतर बुद्धिजिवींपेक्षा जास्त सुशिक्षित होते, असे मला वाटते."<ref>https://www.bbc.com/marathi/india-49292671</ref>
 
 
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://satyagrah.scroll.in/article/131098/kashmir-370-br-ambedkar-bayaan-sach|शीर्षक=बीआर अंबेडकर का हवाला देकर धारा 370 हटाने के फैसले को सही बताना कितना सही है?|last=कुमार|पहिले नाव=दुष्यंत|संकेतस्थळ=Satyagrah|भाषा=hi-IN|अॅक्सेसदिनांक=2020-02-17}}</ref>
 
आंबेडकर नेहरूंच्या परराष्ट्रनीतीवर असमाधानी होते. तेव्हा भारताच्या ३५० कोटी रूपये वार्षिक उत्पन्नापैकी १८० कोटी रुपये केवळ सैन्यावर खर्च होत, हा परराष्ट्रनितीचा परिणाम होता. सैन्यावरील प्रचंड खर्च कमी करायचा असेल तर आंबेडकरांच्या मतानुसार काश्मिरची फाळणी करणे, हा एक उपाय आहे. आंबेडकर असा वितार मांडला की, ज्याप्रमाणे भारताची फाळणी करताना हिंदू बहुसंख्य भाग भारताकडे ठेवला आणि मुस्लिम बहुसंख्य भाग पाकिस्तानला दिला, त्याप्रमाणे हिंदू बहुसंख्य व बौद्ध बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग भारताला घ्यावा आणि मुस्लिम बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग पाकिस्तानला द्यावा. वाटल्यास युद्धबंदी भाग, काश्मिर खोरे आणि जम्मू-लडाख असे काश्मिरचे तीन भाग करावेत व त्या तिन्ही भागांत स्वतंत्रपणे सार्वत्रिक मतदान घेऊन घेऊन निर्णय करण्यात यावा. काश्मिरचे तीन भाग करुन तीन भागात स्वतंत्रपणे सार्वमत घेण्याऐवजी जर संपूर्ण काश्मिरमध्ये सार्वमत घेण्यात आले तर काश्मिरमधील हिंदूंना व बौद्धांना त्यांच्या इच्छेविरुद्ध मुस्लिमांबरोबर पाकिस्तानात जावे लागेल आणि त्यांना पूर्व बंगालमधील हिंदूंप्रमाणे असह्य त्रास सहन करावा लागेल. २६३
 
== स्मारके आणि संग्रहालये ==