"खोती पद्धत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Filled in 2 bare reference(s) with reFill 2
ओळ २:
[[खोत|खोतांच्या]] प्रशासन पद्धतीला '''खोती''' असे म्हणत. खोत हा [[ब्रिटीश भारत|ब्रिटीश भारतातील]] गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे. तो गावातील [[शेत|शेतसारा]] गोळा करून [[सरकार|सरकारला]] देत असे. खोत शब्दाचा सर्वसाधारण अर्थ [[जमीन]]दार असाही होतो.
 
खोती पद्धत बहुतांशी [[कोकण|कोकणातील]] [[रायगड जिल्हा|रायगड]], [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] आणि [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग]] आढळून येत होती. खोती पद्धतीने शेतकऱ्यांचे कमालीचे शोषण होत होते. कुळांनी जमीन कसायची आणि ७५ टक्के वाटा सावकारांना द्यायचा, अशी ही अन्यायकारक पद्धत होती. ही एक प्रकारची वेठबिगारीच होती. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांनी खोती पद्धतीला नष्ट करण्यासाठी लढा दिला व ही पद्धत समाप्त केली. त्यांनी इ.स. १९०५ ते १९३१ या काळामध्ये पेण, वाशी, पोलादपूर, चिपळूण, माणगाव, महाड, खेड, तळा, रोहा इत्यादी गावांत अनेक सभा घेतल्या. त्यानंतर खोतांना हादरा देण्यासाठी कोकणातील १४ गावच्या शेतकऱ्यांनी १९३३ ते १९३९ पर्यंत संप पुकारला होता.<ref>{{Cite web|url=http://mwww.lokmat.com/editorial/babasaheb-and-farmer/|title=बाबासाहेब आणि शेतकरी|date=14 एप्रि, 2016|website=Lokmat}}</ref> शेतकरी नेते नारायण नागू पाटील हे या संपाचे नेतृत्व करत होते. शेतकऱ्यांच्या या लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साथ दिली. त्यावेळी झालेल्या केसेस लढण्यासाठी बाबासाहेब स्वतः शेतकऱ्यांच्यावतीने न्यायालयात उभे राहिले होते.<ref>http{{Cite web|url=https://zeenews.india.com/marathi/maharashtra/farmers-strike-for-seven-years-ratnagiri/366992|title=तब्बल सात वर्ष चालला होता शेतकऱ्यांचा 'तो' संप!|date=1 जून, 2017|website=24taas.com}}</ref>
 
== खोतांचे अधिकार ==