विविध भारती ही भारतीय आकाशवाणीची एक वाहिनी आहे. याची सुरुवात २ ऑक्टोबर, इ.स. १९५७ रोजी झाली.

विविधभारती रेडियो वाहिनी ही भारत व जगभर प्रसिद्ध झाली ती बिनाका गीतमाला या कार्यक्रमामुळे, आजही ग्रामीण भागात मोठ्या संख्येने विविध भारतीचे श्रोते आहेत.