अकबराचा विश्वासू सरदार तसेच सात हजारी मनसबदार होता. तसेच सात हजारी मनसबदार अकबराचीया दरबारात फक्त दोन जण होते १) मंजे राजा मानसिंग तर चला बागुया का बर अकबर याने एवढ उच्च पद मांसिग यांना भहाल केलं बागुया... अकबर ने गुजरात मधील मेवाड प्रांत यावर युद्ध करियांचे धोरण राबवले तियावरून हल्डिया घाटचे युद्ध जून १५७६ मधिया झाले जियात मेवाड चा राजा महाराणा प्रताप आणि दुसरी कडे अकबराचा सेनापती राजा मानसिंग यात युद्ध झाले या युधात महाराणा प्रताप हारले वा मानसिंग याचा विजय झाला म्हणून मंसिंगला अकबर याचे पराक्रम बगून तियास उच पदावर घेतले आणि २) तियाचा मुलगा सलीम होता जो खूप विलासी होता.