पावनखिंड (पुस्तक)
(पावनखिंड (कादंबरी) या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख पावनखिंड (पुस्तक) याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पावनखिंड (निःसंदिग्धीकरण).
पावनखिंड हे रणजीत देसाई यांनी लिहिलेले मराठी पुस्तक आहे. हे पुस्तक बाजी प्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडीतील लढाईतील शर्थाच्या पराक्रमवर आधारित असून प्रभू देशपांडे यांच्या हिंदवी स्वराज्यातील कामगिरीचाही मागोवा यात घेतलेला आहे.
पावनखिंड | |
लेखक | रणजीत देसाई |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | कादंबरी |
प्रकाशन संस्था | सुनील अनिल मेहता, मेहता पब्लिशिंग हाऊस,१९४१, सदािशव पेठ, माडीवाले कॉलनी, पुणे– ४११०३० |
प्रथमावृत्ती | ३ मार्च, १९८१ |
मुखपृष्ठकार | रवींद्र मेस्त्री |
विषय | पावनखिंडीतील लढाई |
पृष्ठसंख्या | १४४ |
आय.एस.बी.एन. | ८१-७७६६-१८३-३ |