नेपाळी यादवी युद्ध
]]
काठमांडु येथील कम्युनिस्ट म्युरल. त्यावर 'मार्क्सवाद-लेनिनवाद-माओवाद व प्रचण्ड पथ जिंदाबाद' लिहीलं आहे.
दिनांक | १३ फेब्रुवारी १९९६ - २१ नोवेंबर २००६ (१० वर्ष, ९ महीने, १ आठवडा व १ दिवस) |
---|---|
स्थान | नेपाळ |
सद्यस्थिती | व्यापक शांतता एकमत |
युद्धमान पक्ष | |
---|---|
नेपाळचे साम्राज्य (नेपाळी सरकार) |
नेपाळी कम्युनिस्ट पक्श (माओवादी) |
सेनापती | |
Nepal:
शेर बहादुर देऊबा (१९९७ पर्यंत; २००१-०२; २००४-०५) |
|
बळी आणि नुकसान | |
४५०० म्रुत्यु | ८२०० म्रुत्यु (बहुतेक नागरीक)[१] |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
नेपाळी यादवी युद्ध हा नेपाळचा कम्युनिस्ट पक्श (माओवादी) व नेपाळ सरकार, ह्यांच्या मधले एक युद्ध होते, जे १९९६ ते २००६ पर्यंत चालले. बंड नेकपा(माओवादी) ने १३ फेब्रुवारी १९९६ ला, नेपाळी राजेशाही ऊद्वस्थ करण्याच्या हेतुने छेडला होता.
रुपरेषा संपादन
युद्धात जवळपास १९०० हजार लोकांचा बळी गेला, ज्यात नागरिक व नेपाळी सन्य हे होते. त्यामध्ये १९९६ - २००५ मध्ये माओवाद्यांनी मारलेले ४५०० नेपाळी व नेपाळ सरकारने मारलेले ८२०० नेपाळी सामील होते. त्यावर, जवळपास १००००० - १५०००० लोकांना पुनर्वसानाचा प्रश्न ह्यामुळे निर्माण झाला. युद्धाने ग्रामीण भागातील विकास ठप्प पाडला.
References संपादन
- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;Douglas
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही