एकात्मता साहित्य संमेलन

(एकात्मता साहित्य संंमेलन या पानावरून पुनर्निर्देशित)

परळी वैजनाथ येथे २७ एप्रिल २०१४ रोजी राष्ट्रीय एकात्मता साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्ष कवी व कथालेखक राज अहेरराव असतील.

संमेलनाच्या उद्‌घाटक : अश्विनी कुलकर्णी आणि भारती न्यायाधीश

संमेलनात भारतरत्‍न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानतर्फे, १० वल्लभभाई पुरस्कार देण्यात येणार आहेत. ते ज्यांना मिळणार आहेत, त्यांपैकी काही पुरस्कारार्थी : मदन कुलकर्णी, सुधाकर खुडे, सुनील नायकवाडी, सच्चिदानंद बोधले आणि पुरुषोत्तम शेंडे, वगैरे.

  • श्रीपाल सबनीस हे एदलाबादला झालेल्या राष्ट्रीय एकात्मता संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • ८वे राष्ट्रीय एकात्मता साहित्य संमेलन २२ फेब्रुवारी, २०१६ रोजी अंदमानमध्ये पोर्ट ब्लेयर येथे होणार आहे.