इंदिरा पॉइंट
इंदिरा पॉइंट हे भारताचे दक्षिण टोक मानले जाते. हे अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील मोठे निकोबार या बेटावर आहे. या ठिकाणी जहाजांना मार्गदर्शनासाठी विद्युत मनोरा आहे.
२००४च्या त्सुनामीमध्ये येथे राहणाऱ्या २० कुटुंबांपैकी १६ कुटुंबे बेपत्ता झाली. आता येथे फक्त चार कुटुंबे राहतात.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |