आंब्याचा रस
आंब्याच्या रसाला आमरस असे म्हटले जाते. हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पदार्थ आहे. आमरस पोळी अथवा पुरीसोबत खाल्ला जातो. आमरसात तूप टाकून खाल्ल्यास तो बाधत नाही.
आंब्याच्या रसाला आमरस असे म्हटले जाते. हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पदार्थ आहे. आमरस पोळी अथवा पुरीसोबत खाल्ला जातो. आमरसात तूप टाकून खाल्ल्यास तो बाधत नाही.