अर्चना एरवेझ ही भारतातील बंद पडलेली विमानवाहतूक कंपनी आहे. देशांतर्गत सेवा पुरवणारी ही कंपनी उदय किरण नाग याने १९९३मध्ये सुरू केली होती.

ही कंपनी बॉम्बार्डिये डॅश-८ आणि लेट एल-१४० प्रकारची विमाने वापरत असे.