१५ ऑगस्ट १९४७ हा भारताचा स्वातंत्र्यदिन आहे.[१] ब्रिटिश सत्तेपासून या दिवशी मध्यरात्री १२ वाजता भारताला स्वातंत्र्य मिळाले, म्हणून या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व आहे.[२]

नेहरुंचे भाषण

संबंधित पुस्तके संपादन

  • ते पंधरा दिवस.. : १ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट १९४७ या, भारताचे भवितव्य ठरविणाऱ्या पंधरा दिवसांची गाथा (लेखक - प्रशांत पोळ)

हे ही पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ Sabharwal, Gopa (2007). India Since 1947: The Independent Years (इंग्रजी भाषेत). Penguin Books India. ISBN 9780143102748.
  2. ^ Bandyopadhyay, Sekhar (2009-06-03). Decolonization in South Asia: Meanings of Freedom in Post-independence West Bengal, 1947–52 (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 9781134018246.