साहित्य संवाद संमेलन

भारतातील राष्ट्रीय स्तरावरच्या प्रामुख्याने अनुवादित साहित्याला प्रोत्साहन मिळावे म्हणून, साने गुरुजी यांच्या स्मरणार्थ हे संमेलन होते. २०१२ सालच्या नोव्हेंबर महिन्यात २४-२५ तारखांना महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे हे ६वे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन होत आहे.

यापूर्वीची साहित्य संवाद संमेलने संपादन

  • तिसरे ६ आणि ७ जानेवारी २००७ रोजी पु. ल. देशपांडे कला अकादमी, मुंबई येथे झाले.
  • चौथे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन ९ आणि १० जानेवारी २००९ रोजी मुंबईत झाले.
  • पाचवे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन ९ आणि १० जानेवारी २०१० रोजी मुंबईत झाले.

पहा : साहित्य संमेलने