शताब्दी (Century - सेंचुरी) म्हणजे १०० वा वर्धापन दिन होय. याला शतक महोत्सव किंवा शंभरावी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला १०० वर्ष पूर्ण झाल्यास रौप्य महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस १०० वर्ष पूर्ण झाल्यास शताब्दी साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले, सन २०४७ मध्ये स्वातंत्र्याची शताब्दी साजरा करण्यात येईल.

शताब्दी वर्ष हे ९९ व्या वर्धापन दिनापासून ते १०० व्या वर्धापन दिनापर्यंत साजरे केले जाते.

हे देखील पहा संपादन