२५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते. या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २५ डिसेंबरला 'मनुस्मृती दहन दिन म्हणून महाराष्ट्र राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी मनुस्मृती जाळण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. महाड सत्याग्रह नंतर मनुस्मृती दहन केले गेले होते.[१]

सत्याग्रहाचे पत्रक

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ ""Markets and Manu: Economic Reforms and Its Impact on Caste in India." Chandra Bhan Prasad". Center for the Advanced Study of India (CASI) (इंग्रजी भाषेत). 2014-01-14. 2018-08-30 रोजी पाहिले.