पल्स पोलियो योजना

भारत सरकार कडून पोलियोच्या संपूर्ण उच्चाटनासाठी सुरू करण्यात आलेली योजना.


भारत सरकार द्वारे (१९९५) − (१९९६) साली पोलियोच्या संपूर्ण उच्चाटना साठी सुरू करण्यात आलेल्या योजनेचे नाव पल्स पोलियो योजना होते. पल्स पोलियो योजने मुळे भारत देश पुर्णपणे पोलियोमुक्त होउ शकला.