आनंद चंद

बिलासपूरचा ४४वा राजा

आनंद चंद (जन्म : २६ जानेवारी १९१३; - १२ ऑक्टोबर १९८३) हे भारतीय राजकारणी होते. अपक्ष उमेदवार म्हणून इ.स. १९५२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन बिलासपूर राज्यातील बिलासपूर लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले.