"बजाजी निंबाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''बजाजी निंबाळकर''' हे [[विजापूर]]च्या [[आदिलशाही]]चे निष्ठावंत सेवक होते. आपली बहीण सईबाईचासईबाई हिचा विवाह त्यांनी [[छत्रपती शिवाजी]]शी लावून दिला होता. तद्पश्चातही निंबाळकर हे आदिलशाहीच्या दरबारी चाकरी करायचे. १६४८ साली [[आदिलशहा]]ने [[शहाजीराजे भोसले|शहाजीराजांना]] कैद करून छत्रपतींवरशिवाजीवर फतेहखान व फरादखानास पाठविले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत [[फलटण]]चे निंबाळकरही स्वराज्यावर चालून आले होते.
 
[[छत्रपती शिवाजीराजे भोसले|छत्रपती शिवाजी राजांच्या]] प्रथम पत्नी, [[सईबाई|सईबाईंचे]] भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते.{{संदर्भ हवा}} त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठींबा होता. या धर्मराजकारणात [[जिजाबाई]] राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर छत्रपतींना सईबाई यांच्यापासून झालेल्या सखुबाई या मुलीचा विवाह १६५५ सालच्या दरम्यान फलटणचे सरदार बजाजी निंबाळकर यांचा मुलगा महादजी यांच्याबरोबर झाला होता. बजाजीस शुध्द करून घेतल्यानंतर हा विवाह झाला होता. <ref>{{संकेतस्थळ स्रोत
या बजाजी निंबाळकरांना जुलमाने बाटवून मुसलमान केले होते.{{संदर्भ हवा}} त्यांना शिवाजीने परत हिंदू धर्मात आणले. या धर्मराजकारणात [[जिजाबाई]] राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर, शिवाजीने, बजाजी निंबाळकर यांचा मुलगा महादजीशी आपल्या सखुबाई नावाच्या मुलीचा विवाह करवून दिला. हा विवाह १६५५ साली झाला. त्यावेळी महादजी हे फलटणचे सरदार होते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/old/daily/20090513/lsv01.htm
| शीर्षक =माळशिरसमधील ‘त्या’ दोन्ही समाधी शिवरायांच्या कन्या व जावयाच्या
Line ८ ⟶ ९:
 
{{जाणकार}}
 
शिवकालात फलटण संस्थान हे मोठे मातब्बर.ह्या संस्थानाचे शिवकाळातील अधिपती '''बजाजीराजे नाईक निंबाळकर''' हे तो शिवाजी महाराजांचे व्याही.
फलटण हे गाव आदिलशाहीच्या राज्यात महत्त्वाचे समजले जाई. शिवाजीच्या काळात '''बजाजीराजे नाईक निंबाळकर''' हे तिथले जहागीरदार होते.
 
फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर यांच्यासबंधी एक प्रसिद्ध दंतकथा आहे. ती अशी की -
 
“विजापुरच्या“विजापूरच्या आदिलशहाने त्यास विजापुरलाविजापूरला धरून नेले व त्याचे धर्मांतर केले,. नंतरगावी तेपरतल्यावर देशीआपल्याकडून परतलेझालेल्या धर्मांतराचा आपल्याबजाजींना केलेल्यापश्चात्तप कर्मांचाझाला. त्याना पश्चाताप झाला, बजाजीराव ह्यांचीह्यांना छत्रपती शिवाजी महाराजानी शिखर शिंगणापूर येथे शुद्धिविधिसर हिंदू करूनधर्मात घेतली,आणले. त्यानंतर काही दिवसानी बजाजीचा मुलगा महादजी निंबाळकर यास शिवाजी महाराजानी आपली मुलगी दिली.”
 
सत्यमात्र, असे की धर्मांतर झाले असा कुठेही उल्लेख नाही आणि जर बजाजीराव यांचे धर्मांतर झालेच असेल तर मग त्यांचे ” मुसलमान “ नाव काय, हे आजतागायत कोणीही देत नाही. या कथेचा उल्लेख करताना कुठलीच तारीख – शक – संवत्सर काहीसुद्धा आजपर्यंत उपलब्ध झालेले नाही. दंतकथाकार कथेत बजाजीराजे हे १६४२ मधे मुसलमान झाले असे म्हणतात. , त्या हिशोबे त्यांचे १६४२ ते १६५१ या कालखंडामध्ये जर धर्मांतर झाले असेल तर त्यांचा कागदोपत्री उल्लेख हा मुसलमान नावाने यायला हवा, पण तो येत तर नाहीच तर, याच दरम्यान त्यांचा उल्लेख समकालीन कागदपत्रामंध्ये हिन्दू म्हणूनच केला ?जातो.
 
== समकालीन पुरावे==-
हे आजतागायत कोणीही देत नाही. या कथेचा उल्लेख करताना कुठलीच तारीख – शक – संवत्सर काही सुद्धा आजपर्यंत उपलब्ध झालेले नाही. दंतकथाकार कथेत बजाजीराजे हे १६४२ मधे मुसलमान झाले असे म्हणतात, त्या हिशोबे त्याचे १६४२ ते १६५१ या कालखंडामध्ये जर धर्मांतर झाले असेल तर त्यांचा कागदोपत्री उल्लेख हा मुसलमान नावाने यायला हवा, पण तो येत नाहीच तर याच दरम्यान त्यांचा उल्लेख हा हिन्दू म्हणूनच केला जातोय, ते ही चक्क समकालीन कागद पत्रामंधे, पाहूया जरा हे समकालीन पुरावे -
 
१) शिवभारत हे अस्सल साधन आज उपलब्ध आहे, पहिलेप्रथम त्याचा संदर्भ पाहूया -
शिवभारत – अध्याय १३- श्लोक १०
घांटीको (घाटगे) मत्तराजश्च कुलीशोपमसायक: |
तथा फलस्थान (फलटण) पतिबलवान बाजनायक: ||
 
या मधे कविन्द्रकवींन्द्र परमानंद हे बजाजीराजेंचा उल्लेख ” बाजनायक ” असा करतात, शिवभारता मधेशिवभारतामध्ये येणारा हा उल्लेख १६४८ मधल्या प्रसंगाचा आहे. जेव्हातेव्हा स्वराज्यावरशिवाजीवर फतहखानाचे संकट आले आहेहोते. कविन्द्र कवींन्द्र परमानंद यांनी बजाजीस फलटणचा अधिपती आणि बाजनायक असे म्हटले आहे, श्लोकामध्ये जर बजाजीराजांचे धर्मांतर झाले असेल तर त्यांच्या यावनी नामाचा उल्लेख अजिबात नाही, शिवभारत हे विश्वासार्ह आहे कारण ते समकालीन आहे आणि त्यावर विश्वास ठेवणे हे क्रमप्राप्त आहे.कविन्द्रकवींन्द्र परमानंद हे महाराजांचाशिवाजीचे निकटवर्तीयनिकटवर्ती आहेतहोते. तेव्हा हा पुरावा निश्चित विश्वासपात्र आहे.
 
२) एक छोटी कैफियत आहे निंबाळकर घराण्याची जी १८२२इ.स.१८२२मध्ये मधेलिहिली लिहलीगेलेली गेली,एक छोटी कैफियत ती बापूसाहेब निंबाळकर यांच्या दफ्तरात सापडली,.तिच्यात त्यातअसा एक उल्लेख आहे की बजाजीरावांनी १६५१ मधेइ.स.१६५१मध्ये बेगम (विजापूरची बडी बेगम ?) हिच्याकडून फलटणची सनद घेतली. इथेही बजाजीरावांचे नाव हिंदूच तसेचअसून, त्यांच्या धर्मांतराचा काहीही उल्लेख नाही.
 
३) बजाजीराजे निंबाळकर १६५९ मधे अफजलखान स्वारीच्या वेळी सन १६५९मध्ये फलटण मधेपरिसरात होते, त्यास.त्यांना अफजलखान याने पकडले व त्याचीत्यांची सुंता करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली त्यावेळी अफजलखानाकडील मराठी सरदार ” नाइकजीराजे पांढरे ” यांच्या मध्यस्थिनेमध्यस्थीने बजाजीराजे निंबाळकर यांच्याकडून ६० हजार होनांची खंडणी घेउनघेऊन अफजलखानाने त्यांना सोडले.
 
ह्या संदर्भातील अस्सल पत्र खाली देत आहोत -
Line ३२ ⟶ ३५:
” धनकोनाम जयचंदीभाई व जमामाव बाबानभाई मुक्काम मलवडी यास रिणकोनाम बजाजी नाइक निंबाळकर व सावित्रीबाई महादजी नाइक निंबाळकर देशमुख परगणे फलटण…कारणे लिहून दिला कर्जकतबा ऐसाजे बदल खान आजम आबदलाखान ( अफजलखान ) यासी पातशहानी साहेबी शिवाजी राजेवारी मसलत केलि. ते वख्ति आबदलाखान कुचावर कुच करून मलवडी उतरले, ते वख्ति अम्हाबद्दल शिवाजी राजे यानि नाइकजी राजेस ( नाइकजीराजे पांढरे) बहुत प्रकारे कागद लिहला होता आम्हास दस्त करून गल्यात तोफ घालून सुनता करून हत्तीच्या पायाखाले घालून मारावे, तो नाइकजी राजे यांनी बहुत काही आडमुड होउन आबदलाखानास अर्ज केल्यावरी साठी हजरावारी करार करून, होन साठी हजारावर दरम्यान नाइकजी राजे पांढरे जमान होउन सोडिवले
 
साक्षीदार – रतनजी माने देशमुख कसबे मह्सवडम्हसवड, मलजी राजे पांढरे, रविराव ढ़ोणे, जाधवराव देशमुख दौलताबाद, धूलाजी राजे सडगे, देवजी राजे धायगुड़े, तानाजी राजे काकरे, दत्ताजी माने देशमुख कर्यात मलवडी, विठ्ठल भालेरावजी दीवाण निरत नाइकजी राजे पांढरे ”
( शिवकालीन पत्रसारसंग्रह – खंड – २ – लेख.क्र. – १७९७ )
 
जर इ. स . १६५९ मधे अफजलखान बजाजीराजे नाइक यांची सुनतासुंता करायची धमकी देतो. तर ह्यावरून काय सिद्ध होते की – १६५९ च्या१६५९च्या अगोदर बजाजी निंबाळकर यांची सुनतासुंता झालीच नव्हती, कारण जर ती झालेली असती तर अफजलखानाने तशी धमकी बजाजीस दिलीच नसती.
 
सारांश बजाजीराजे निंबाळकर हे मुसलमान झाले होते ह्या विधानाला काहीही पुरावा नाही.