"दादोजी कोंडदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 117.219.69.55 (चर्चा) यांनी केलेले बदल निनावी यांच्या आवृत्तीकडे पूर�
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २:
{{पुनर्लेखन}}
 
'''दादोजी कोंडदेव''' (जन्म १५७७ ? मृत्यू १६४९) इ.स. [[१६३७]] (वयाचे ६०वे वर्ष) ते [[१६४९]]. ( वयाचे बहात्तरावे वर्षी) मृत्यूपावेपर्यंत म्हणजे साधारण १२ वर्षे ते शिवाजीकडे होते.{{संदर्भ हवा}} त्याअधी त्यांनी पुणे परगणा वतन/जहागिरीची देखरेख करणारे सुभेदार पद घेऊन चाकरी केली होती..<ref name="पांडुरंग">अखिल भारतीय मराठी विकास परिषदेच्या अनियतकालिकातील पांडुरंग बलकवडे यांचा लेख "गुरूचा वाद कशाला"मधील संदर्भ</ref>. .दादोजींचा मृत्यू झाला तेव्हा शिवाजी महाराजांचे वय केवळ १७१९ वर्षे होते.{{संदर्भ हवा}}
 
बहूसंख्यबहुसंख्य इतिहासकार दादोजी कोंडदेवांना छत्रपती [[शिवाजी]] महाराज यांचे पिता [[शहाजीराजे भोसले|शहाजी भोसले]] यांचे चाकर मानतात, [[शहाजीराजे भोसले|शहाजी भोसले]] यांचेकडे नेमके काम केव्हापासून सुरू केले ते ऐतिहासिक उल्लेखात आढळत नाही,. ते [[शहाजीराजे भोसले|शहाजी भोसले]] यांचे चाकर नव्हतेच आदीलशाहीच्याआदिलशाहीच्या प्रशासन व्यवस्थेतील तो एक आदिलशहाने नेमलेला एक स्वतंत्र हुद्देदार असून प्रथम हवालदार आणि नंतर सुभेदार झाला असा नवीनतम प्रतिवाद आहे <ref>[http://www.loksatta.com/lokprabha/20110204/pratikriya.htm दादाजीपंती उगीचच बल घाविले- अ‍ॅड.अनंत दारवटक, साप्ताहीकसाप्ताहिक लोकप्रभा आंतरजाल आवृत्ती दिनांक ३० जाने.२०११ रोजी जशी दिसली]</ref>
==सुरवातीचे दिवस ==
इतिहासकार प्रा.यदुनाथ सरकारांच्या परंपरागत इतिहासकारांनी स्विकारलेल्या मतानुसार दादोजी कोंडदेव महाराष्ट्रातील दौंडभागातील [[Marathi people|Marathi]] [[देशस्थ ब्राह्मण]] कुटूंबातील आणि मुळचे पुण्याच्या सध्याच्या मौजे माळठण तालुका शिरूर येथील होते.<ref name="PUNE">{{cite web | url = http://www.punediary.com/html/Daund.html | title = Daund - Info | accessdate = 2006-11-25 | last = | first = | publisher = Pune Diary}}</ref> यांचे मुळ आडनाव गोजिवडे असे होते.[[पाटस]] परगण्यातील मलठण गावचे ते कुलकर्णी होते.दादोजी आणि भोसले कुटुंबाचे संबध फार पुर्वीचे होते.छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी हिंगणी, बेरडी, देऊळगाव या गावांची पाटिकलकी मिळविली होती या गावांचा कुळकर्णी म्हणून काम दादोजी पहात असे. आदिलशाही मार्फत ते [[सिंहगड|सिंहगडाचे]] किल्लेदारही होते.<ref>प्रा.यदुनाथ सरकार यांचे शिवाजी महाराज व शिवयूग या पुस्तकात लेखन प्रा.रा.ज्ञा. गायकवाड,प्रा.वा.शं.सूर्यवंशी,प्रा.विलास पाटील नी दिलेले संदर्भ (शिवयूगाचे निर्माते-पानक्रमांक ४० ते ४३) चे पुर्नप्रकाशन जसे अखिल भारतीय मराठा विकास परिषदेच्या अनियतकालीकात पान क्र. ४२वर आढळले तसे</ref>
 
==सुरुवातीचे दिवस ==
त्या काळातील कुलकर्ण्यांचे काम सहसा नमुन दिलेल्या गावातील शेतसार्‍याचा हिशेब सांभाळण्याचे असे. त्यामुळे काही वेळा शेतसारा जमाकरण्याची जबाबदारीसुद्धा कुलकर्णी कुटूंबप्रमुखांना सांभाळावी लागे. {{संदर्भ हवा}}
इतिहासकार प्रा.यदुनाथ सरकारांच्यासरकार आणि अन्य परंपरागत इतिहासकारांनी स्विकारलेल्यास्वीकारलेल्या मतानुसार दादोजी कोंडदेव महाराष्ट्रातील दौंडभागातीलदौंड भागातील [[Marathi people|Marathi]] [[देशस्थ ब्राह्मण]] कुटूंबातीलकुटुंबातील आणि मुळचे पुण्याच्या सध्याच्या मौजे माळठण तालुका शिरूर येथील होते.<ref name="PUNE">{{cite web | url = http://www.punediary.com/html/Daund.html | title = Daund - Info | accessdate = 2006-11-25 | last = | first = | publisher = Pune Diary}}</ref> यांचे मुळमूळ आडनाव गोजिवडे असे होते.[[पाटस]] परगण्यातील मलठण गावचे ते कुलकर्णी होते.दादोजी आणि भोसले कुटुंबाचेकुटुंबांचे संबध फार पुर्वीचेपूर्वीपासून होते.छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी हिंगणी, बेरडी, देऊळगाव या गावांची पाटिकलकीपाटिलकी मिळविली होती. या गावांचा कुळकर्णी म्हणून काम दादोजी काम पहात असेअसत. आदिलशाही मार्फतआदिलशाहीमार्फत ते [[सिंहगड|सिंहगडाचे]] किल्लेदारही होते.<ref>प्रा.यदुनाथ सरकार यांचे शिवाजी महाराज व शिवयूगशिवयुग या पुस्तकात लेखन प्रा.रा.ज्ञा. गायकवाड, प्रा.वा.शं.सूर्यवंशी, प्रा.विलास पाटील नीयांनी दिलेले संदर्भ (शिवयूगाचेशिवयुगाचे निर्माते-पानक्रमांक ४० ते ४३) चे पुर्नप्रकाशनपुन:प्रकाशन. (जसे अखिल भारतीय मराठा विकास परिषदेच्या अनियतकालीकातअनियतकालिकात पान क्र. ४२वर आढळले तसे</ref>
 
त्या काळातील कुलकर्ण्यांचे काम सहसा नमुननेमून दिलेल्या गावातील शेतसार्‍याचाशेतसाऱ्याचा हिशेब सांभाळण्याचेठेवण्याचे असे. त्यामुळे काही वेळा शेतसारा जमाकरण्याचीजमा जबाबदारीसुद्धाकरण्याची कुलकर्णीजबाबदारीसुद्धा कुटूंबप्रमुखांनाकुलकर्ण्यांना सांभाळावी लागे. {{संदर्भ हवा}}
नवीन प्रतिवादानुसार दादोजी गोचिवडे आणि दादोजी कोंडदेव या दोन स्वतंत्र व्यक्ती होत्या,दादोजी कोंडदेव हे मलठणचे नव्हे तर शिवथरचे होते.<ref>http://www.loksatta.com/lokprabha/20110204/pratikriya.htm</ref> दादोजी कोंडदेव विजापूरकरांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होता. इ.स. १६३० मध्ये त्याची हवालदापर्यंत बढती झालेली होती. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार मुरार जगदेवाने पुणे कसबा वस्ती जाळली. त्याचे दायित्व आदिलशाही हवालदार म्हणून दादोजी कोंडदेवाकडे जाते. इ.स. १६३२ ते १६३६ अखेपर्यंत शाहाजीराजांच्या शत्रुपक्षाकडे दादोजी कोंडदेव नोकरी करीत होता. त्याने शिवाजीराजांचा कोकणात उतरण्याचा रस्ता बराच काळ रोखून धरून आदिलशाही खजिना भरण्याचे काम केले होते व त्याची शिक्षा महाराजांनीच त्याला दिली. दादोजी कोंडदेवाने कारकून म्हणून आदिलशाहीची नोकरी पत्करली, नंतर तो हवालदार झाला, त्यानंतर सुभेदार होऊन अखेरच्या श्वासापर्यंत त्याने आदिलशाहीची चाकरी केलेली आहे. त्यास सुभेदार करण्याचा अधिकार शाहाजी राजांचा नसून आदिलशाहाचा होता. येथे एक बाब स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे की, सन १६३२ ते १६३६ अखेर शाहाजीराजे हे निजामशाहाचे पूर्ण अखत्यार होते तर दादोजी कोंडदेव हा आदिलशाहीचा चाकर होता.
 
नवीन प्रतिवादानुसार दादोजी गोचिवडे आणि दादोजी कोंडदेव या दोन स्वतंत्र व्यक्ती होत्या. दादोजी कोंडदेव हे मलठणचे नव्हे तर शिवथरचे होते.<ref>http://www.loksatta.com/lokprabha/20110204/pratikriya.htm</ref> दादोजी कोंडदेव विजापूरच्या आदिलशांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होते. इ.स. १६३० मध्ये त्यांची हवालदारापर्यंत बढती झालेली होती. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार मुरार जगदेवाने पुणे कसबा वस्ती जाळली. त्याचे दायित्व आदिलशाही हवालदार म्हणून दादोजी कोंडदेवांकडे जाते. सन १६३२ ते १६३६ अखेर शहाजीराजे हे निजामशहाचे पूर्ण अखत्यार होते, त्यामुळे परिणामत: दादोजी कोंडदेव हे शहाजीचे चाकर होते.
==सुभेदारीची कारकिर्द==
शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. [[मलिक अंबर]] ह्या निजामशहाच्या प्रभावी [[वजीर|वजिराच्या]] मृत्यूनंतर मुघल सम्राट [[शाह जहान|शहाजहानच्या]] सैन्याने [[इ.स. १६३६]] मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली.
 
==सुभेदारीची कारकिर्दकारकीर्द==
चाकणपासून शिरवळ इंदपूर, सुपे, वाई, येथपर्यंतचा पुणे परगण्याचा मुलूख व पश्चिमेस घाट उत्तरेस घोडनदी पुर्वेस भीमा दक्षीणेस नीरा असा प्रदेश शहाजीने आदिलशहा कडून जहागिरम्हणून मिळविला.
शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. [[मलिक अंबर]] ह्या निजामशहाच्या प्रभावी [[वजीर|वजिराच्या]] मृत्यूनंतर मुघल सम्राट [[शाह जहान|शहाजहानच्या]] सैन्याने [[इ.स. १६३६]] मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजूरुजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली.
पण प्रत्यक्षात शहाजी राजांना कर्नाटकात बंगलोर येथे काळ व्यतीत करावा लागल्यामुळे,त्यांना स्वतःस जहागिरीचा कारभार पहाण्यास उसंत नव्हती असा परिस्थितीत त्यांनी जहागिरीची व्यवस्था पहाण्याची जबाबदारी दादोजी कोंडदेवांकडे सुभेदार म्हणून नेमणूक करून दिली.
 
चाकणपासून शिरवळ, इंदपूर, सुपे, वाई, येथपर्यंतचा पुणे परगण्याचा मुलूख, पश्चिमेस घाट, उत्तरेस घोडनदी, पूर्वेस भीमा, दक्षिणेस नीरा अशा सरहद्दी असलेला प्रदेश शहाजीला आदिलशहाकडून जहागीर म्हणून मिळाला होता. पण प्रत्यक्षात शहाजी राजांना कर्नाटकात बंगलोर येथे काळ व्यतीत करावा लागल्यामुळे, त्यांना स्वतःस जहागिरीचा कारभार पहाण्यास उसंत नव्हती. असा परिस्थितीतम्हणून त्यांनी जहागिरीची व्यवस्था पहाण्याची जबाबदारी दादोजी कोंडदेवांकडे सुभेदार म्हणून नेमणूक करून दिलीसोपविली.
 
निजामशाहीकडून हा प्रदेश आदिलशाहीकडे आल्यानंतर इ.स.१६३० ते १६३१च्या दरम्यान या प्रदेशात मोठा दुष्काळ पडला होता.१६३४ ते १६३६काळात मोगलांनी आसपासच्या प्रदेशात बरीच आक्रमणेही केली होती.
 
सुभेदार नात्याने या पुणे परगणा परिसरात दादोजीने दक्ष कारभाराने परिस्थितीत अमूलाग्रआमूलाग्र सुधारणा घडवून आणली.सुरक्षीतता उपलब्ध केलीलोकांना सुरक्षित वाटण्यासाठी योग्य ते उपाय केले, निवाडे दिले, जमिनींचे मालकी हक्क निश्चित केले., जमिनींची प्रतवारी लावून [[मलिक अंबर]]ची जमीन महसूल पद्धत आवश्यकत्याआवश्यक फेरबदलात्या सकटफेरबदलाने सर्व जहागिरीत लागू केली, .सारा पिकांच्या उत्पन्नावर सारा निश्चित केला, .शेती आणि बागईतीलाबागाइतीला उत्तेजन दिले., तगाईच्या स्वरूपात शेतकर्‍यांनाशेतकऱ्यांना आर्थीकआर्थिक मदत केली. आणि शेतीव्यसायात सुधारणा व्हावी म्हणून काही वर्षे शेतसारा माफ केला.
 
गोतसभातून पुणे वतनातील तंट्यांचे निवाडे करताना दादोजी कोडदेवांच्या उपस्थितीचे, तसेच उजाड मुलूख लागवडीखाली आणण्याचे दाखले देणारे उल्लेख काही ऐतिहासिक कागदपत्रातूनकागदपत्रांतून तसेच बखरीतून आढळतात.<ref name="पांडुरंग"/>.निवाडे देताना तो निष्पक्ष आणि न्यायी होता. जरब बसवताना त्याने एका कुलकर्णीस मृत्यूदंडही घडविल्याचे उल्लेख आढळतातआहेत.
 
===शहाजी राजांचे कुटुंब आणि बाल शिवाजीराजे आणि दादोजींची स्वामीनिष्ठास्वामिनिष्ठा===
 
गोतसभातून पुणे वतनातील तंट्यांचे निवाडे करताना दादोजी कोडदेवांच्या उपस्थितीचे, तसेच उजाड मुलूख लागवडीखाली आणण्याचे दाखले देणारे उल्लेख काही ऐतिहासिक कागदपत्रातून तसेच बखरीतून आढळतात.<ref name="पांडुरंग"/>.निवाडे देताना तो निष्पक्ष आणि न्यायी होता. जरब बसवताना त्याने एका कुलकर्णीस मृत्यूदंडही घडविल्याचे उल्लेख आढळतात.
===शहाजी राजांचे कुटुंब आणि बाल शिवाजीराजे आणि दादोजींची स्वामीनिष्ठा===
[[Image:Shivaji jijamata.JPG|right|300px]]
[[इ.स. १६३६]] मधे जिजाईजिजाबाई आणि शिवाजी राजे शिवनेरीवरशिवनेरी असल्याचेकिल्ल्यावर उल्लेख आढळतातहोते.शाजीने शहाजीने मोगलांशी केलेल्या तहामुळे शिवनेरी मोगलांच्याकडे गेला त्याच वेळीम्हणून, १९३७ च्या सुमारास आदिलशहाकडून पुणे परगण्याची जहागिर मिळाली असता शहाजीने जिजाईजिजाबाई आणि शिवाजी राजेयांना पुण्यात पाठविले व स्वतः कर्नाटकात बंगलोर येथे प्रस्थान केले. १६२७चा जन्म गृहित धरल्यास शिवाजी राजे त्यावेळी अवघे दहा वर्षांचे असावेत.दादोजी कोंडदेवाने जिजाईजिजाबा आणि शिवाजी राजे यांचेयांच्याकरिता करितापुण्यात बांधलेल्या लामहाललालमहाल वाड्याची देखरेख केली. १६४०-१६४१ च्या सुमारास जिजाईजिजाबा आणि शिवाजी राजेहे शहाजीदोघे राजांच्या भेटीसदादोजींच्या बंगलोराससोबत दादोजीचेशहाजीराजांच्या सोबतभेटीस बंगलोरास गेल्याचे उल्लेख आढळतात.{{संदर्भ हवा}}
 
दादोजी कोंडदेवांनी छत्रपती शिवाजी महाराजांकरिता खेड येथे वाडा बांधवण्याची तजविजतजवीज केल्याचे व शिवाजी माहाराजांचे नाव देण्याकरिता शिवापूर नावाची पेठ वसविल्याचे उल्लेख आढळतात.
शहाजी राजे त्यांचे पुणे वतन व शहाजीराजेंच्या कुटूंबाशीकुटुंबाशी ते स्वामीनिष्ठएकनिष्ठ होते व त्यांच्यास्वामीनिष्ठत्यांच्या स्वामिनिष्ठ सेवेबद्दल शहाजी व शिवाजी महराजांनीमहाराजांनी आदरपूर्ण उल्लेख केल्याचे ऐतिहासिक दस्तएवजदस्तऐवज आढळतात. परंतु प्रमाण ऐतिहासिक स्रोतकागदपत्रांत कागददादोजी पत्रातकोंडदेव तेहे कुठेहीशिवाजीचे गुरू असल्याचे स्पष्ट उल्लेख नाहीत. असे असले तरी अनुषंगिक पुराव्यांवरून ते शिवाजीचे शिक्षक होते हे सिद्ध होते.
==ऐतीहासिकऐतिहासिक साधनातील उल्लेख==
 
दादोजी कोंडदेवांनी छत्रपती शिवाजी महाराजांकरिता खेड येथे वाडा बांधवण्याची तजविज केल्याचे व शिवाजी माहाराजांचे नाव देण्याकरिता शिवापूर नावाची पेठ वसविल्याचे उल्लेख आढळतात.
शहाजी राजे त्यांचे पुणे वतन व शहाजीराजेंच्या कुटूंबाशी ते स्वामीनिष्ठ होते व त्यांच्यास्वामीनिष्ठ सेवेबद्दल शहाजी व शिवाजी महराजांनी आदरपूर्ण उल्लेख केल्याचे ऐतिहासिक दस्तएवज आढळतात.परंतु प्रमाण ऐतिहासिक स्रोत कागद पत्रात ते कुठेही गुरू असल्याचे उल्लेख नाहीत.
==ऐतीहासिक साधनातील उल्लेख==
 
{{जाणकार}}
 
==वाद गुरूचा==
 
प्रमाण ऐतिहासिक साधनांच्या संदर्भाने दादोजी कोंडदेव हे नेमून दिलेले काम करणारे केवळ एक सुभेदारच होते.[[बखर|बखरी]] या इतिहासाचेह्या सहसाइतिहासाची प्रमाण साधन स्रोत/पुरावासाधने मानल्या जात नाहीत,. परंतु, दुसरी काहीही कागदपत्रे मिळत नसताना बखरींचा इतिहास लिहिण्यास अवश्य उपयोग होतो. शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर, श्रीमंत महाराज भोसले (शेडगावकर भोसले बखर), शिवदिग्वीजयशिवदिग्विजय बखर इत्यादीतून शिवाजीमहाराजांच्या शिक्षणाची व्यवस्था लावणारा, या दृष्टीने शिक्षक म्हणून मानाने केलेले उल्लेखांचा आधार घेऊन, छत्रपती शिवाजी विषयक ऐतिहासिक संशोधन आणि तदनंतरतदनंतरचे ललितलेखन, होतानायामुळे शिवाजी महाराजांच्या बालपणी दादोजी कोडदेवानीकोडदेवांनी केलेल्या कारभारातून अप्रत्यक्षशिवाजीला मार्गदर्शन लाभले असावे असा कयास बऱ्याच ठिकाणी आणि बराच काळ शालेय इतिहासातून व्यक्त केला गेला. दादोजी कोंडदेवहेकोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा कोणतीही अधिकृत जबाबदारी किंवा तसा कागदोपत्री पुरावा नसताना छत्रपती शिवाजी महाराज दादोजी कोंडदेवांच्या मार्गदर्शनाने मोठेझालेमोठे झाले असा समज पसरवणे, हिही महाराजांच्या इतिहासा विषयीचीइतिहासाविषयीची दिशाभूल असून, अशी दिशाभूल दादोजी कोंडदेव ब्राह्मण होते व सुरवातीच्या काळात इतिहास लेखन करणारी मंडळी ब्राह्मण असल्यामुळे केली जात असल्याचीहोती, असे मांडणी [[ब्राह्मणेतर चळवळ]] <ref>http://pravinraje.files.wordpress.com/2011/01/2_2.jpg महात्मा ज्योतीबाजोतिबा फुले यांचेयांना त्यांचे मामा नारायणराव परमानंद यांनायांचे पत्र- महात्मा फुले समग्र वांघमयवाङ्ममय पृ. ४२४-४२५ संकेतस्थळावर दिनांक ३० जानेवारी २०१११२०११ भाप्रवे ८.३० रात्रौ जसे दिसले.</ref> आणि [[संभाजी ब्रिगेड]] इत्यादी संस्थानी करून, दादोजी कोंडदेवांचेकोंडदेव हे शिवाजीचे गुरू असल्याचे चुकीतथाकथित चुकीचे उल्लेख यापुढे वगळावेत, असा आग्रह धरल्याचे दिसून येते.{{संदर्भ हवा}}
 
== संदर्भ ==
Line ४२ ⟶ ४६:
== नोंदी ==
* "राजा शिवछत्रपती", लेखक : ब. मो. पुरंदरे
* [http://www.loksatta.com/lokprabha/20110204/pratikriya.htm दादाजीपंती उगीचच बल घाविले- अ‍ॅड.अनंत दारवटक, साप्ताहीकसाप्ताहिक लोकप्रभा आंतरजाल आवृत्ती दिनांक ३० जाने.२०११ रोजी जशी दिसली]
* [http://www.loksatta.com/lokprabha/20110204/cover.htm दादोजी कोंडदेव आणि ब्रिगेडचे राजकारण, साप्ताहीकसाप्ताहिक लोकप्रभा आंतरजाल आवृत्ती दिनांक ३० जाने.२०११ रोजी जशी दिसली]
 
{{पुणे}}