"दादोजी कोंडदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
PiRSquared17 (चर्चा | योगदान) छो 117.219.69.55 (चर्चा) यांनी केलेले बदल निनावी यांच्या आवृत्तीकडे पूर� |
छोNo edit summary |
||
ओळ २:
{{पुनर्लेखन}}
'''दादोजी कोंडदेव''' (जन्म १५७७ ? मृत्यू १६४९) इ.स. [[१६३७]] (वयाचे ६०वे वर्ष) ते [[१६४९]].
इतिहासकार प्रा.यदुनाथ सरकारांच्या परंपरागत इतिहासकारांनी स्विकारलेल्या मतानुसार दादोजी कोंडदेव महाराष्ट्रातील दौंडभागातील [[Marathi people|Marathi]] [[देशस्थ ब्राह्मण]] कुटूंबातील आणि मुळचे पुण्याच्या सध्याच्या मौजे माळठण तालुका शिरूर येथील होते.<ref name="PUNE">{{cite web | url = http://www.punediary.com/html/Daund.html | title = Daund - Info | accessdate = 2006-11-25 | last = | first = | publisher = Pune Diary}}</ref> यांचे मुळ आडनाव गोजिवडे असे होते.[[पाटस]] परगण्यातील मलठण गावचे ते कुलकर्णी होते.दादोजी आणि भोसले कुटुंबाचे संबध फार पुर्वीचे होते.छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी हिंगणी, बेरडी, देऊळगाव या गावांची पाटिकलकी मिळविली होती या गावांचा कुळकर्णी म्हणून काम दादोजी पहात असे. आदिलशाही मार्फत ते [[सिंहगड|सिंहगडाचे]] किल्लेदारही होते.<ref>प्रा.यदुनाथ सरकार यांचे शिवाजी महाराज व शिवयूग या पुस्तकात लेखन प्रा.रा.ज्ञा. गायकवाड,प्रा.वा.शं.सूर्यवंशी,प्रा.विलास पाटील नी दिलेले संदर्भ (शिवयूगाचे निर्माते-पानक्रमांक ४० ते ४३) चे पुर्नप्रकाशन जसे अखिल भारतीय मराठा विकास परिषदेच्या अनियतकालीकात पान क्र. ४२वर आढळले तसे</ref>▼
==सुरुवातीचे दिवस ==
त्या काळातील कुलकर्ण्यांचे काम सहसा नमुन दिलेल्या गावातील शेतसार्याचा हिशेब सांभाळण्याचे असे. त्यामुळे काही वेळा शेतसारा जमाकरण्याची जबाबदारीसुद्धा कुलकर्णी कुटूंबप्रमुखांना सांभाळावी लागे. {{संदर्भ हवा}}▼
▲इतिहासकार
▲त्या काळातील कुलकर्ण्यांचे काम सहसा
नवीन प्रतिवादानुसार दादोजी गोचिवडे आणि दादोजी कोंडदेव या दोन स्वतंत्र व्यक्ती होत्या. दादोजी कोंडदेव हे मलठणचे नव्हे तर शिवथरचे होते.<ref>http://www.loksatta.com/lokprabha/20110204/pratikriya.htm</ref> दादोजी कोंडदेव विजापूरच्या आदिलशांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होते. इ.स. १६३० मध्ये त्यांची हवालदारापर्यंत बढती झालेली होती. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार मुरार जगदेवाने पुणे कसबा वस्ती जाळली. त्याचे दायित्व आदिलशाही हवालदार म्हणून दादोजी कोंडदेवांकडे जाते. सन १६३२ ते १६३६ अखेर शहाजीराजे हे निजामशहाचे पूर्ण अखत्यार होते, त्यामुळे परिणामत: दादोजी कोंडदेव हे शहाजीचे चाकर होते.
==सुभेदारीची कारकिर्द==▼
शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. [[मलिक अंबर]] ह्या निजामशहाच्या प्रभावी [[वजीर|वजिराच्या]] मृत्यूनंतर मुघल सम्राट [[शाह जहान|शहाजहानच्या]] सैन्याने [[इ.स. १६३६]] मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली.▼
▲शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. [[मलिक अंबर]] ह्या निजामशहाच्या प्रभावी [[वजीर|वजिराच्या]] मृत्यूनंतर मुघल सम्राट [[शाह जहान|शहाजहानच्या]] सैन्याने [[इ.स. १६३६]] मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून
पण प्रत्यक्षात शहाजी राजांना कर्नाटकात बंगलोर येथे काळ व्यतीत करावा लागल्यामुळे,त्यांना स्वतःस जहागिरीचा कारभार पहाण्यास उसंत नव्हती असा परिस्थितीत त्यांनी जहागिरीची व्यवस्था पहाण्याची जबाबदारी दादोजी कोंडदेवांकडे सुभेदार म्हणून नेमणूक करून दिली.▼
▲चाकणपासून शिरवळ, इंदपूर, सुपे, वाई, येथपर्यंतचा पुणे परगण्याचा मुलूख, पश्चिमेस घाट, उत्तरेस घोडनदी, पूर्वेस भीमा, दक्षिणेस नीरा अशा सरहद्दी असलेला प्रदेश शहाजीला आदिलशहाकडून जहागीर म्हणून मिळाला होता. पण प्रत्यक्षात शहाजी राजांना कर्नाटकात बंगलोर येथे काळ व्यतीत करावा लागल्यामुळे, त्यांना स्वतःस जहागिरीचा कारभार पहाण्यास उसंत नव्हती.
निजामशाहीकडून हा प्रदेश आदिलशाहीकडे आल्यानंतर इ.स.१६३० ते १६३१च्या दरम्यान या प्रदेशात मोठा दुष्काळ पडला होता.१६३४ ते १६३६काळात मोगलांनी आसपासच्या प्रदेशात बरीच आक्रमणेही केली होती.
सुभेदार नात्याने या पुणे परगणा परिसरात दादोजीने दक्ष कारभाराने परिस्थितीत
गोतसभातून पुणे वतनातील तंट्यांचे निवाडे करताना दादोजी कोडदेवांच्या उपस्थितीचे, तसेच उजाड मुलूख लागवडीखाली आणण्याचे दाखले देणारे उल्लेख काही ऐतिहासिक
▲गोतसभातून पुणे वतनातील तंट्यांचे निवाडे करताना दादोजी कोडदेवांच्या उपस्थितीचे, तसेच उजाड मुलूख लागवडीखाली आणण्याचे दाखले देणारे उल्लेख काही ऐतिहासिक कागदपत्रातून तसेच बखरीतून आढळतात.<ref name="पांडुरंग"/>.निवाडे देताना तो निष्पक्ष आणि न्यायी होता. जरब बसवताना त्याने एका कुलकर्णीस मृत्यूदंडही घडविल्याचे उल्लेख आढळतात.
▲===शहाजी राजांचे कुटुंब आणि बाल शिवाजीराजे आणि दादोजींची स्वामीनिष्ठा===
[[Image:Shivaji jijamata.JPG|right|300px]]
[[इ.स. १६३६]]
दादोजी कोंडदेवांनी छत्रपती शिवाजी महाराजांकरिता खेड येथे वाडा बांधवण्याची
शहाजी राजे त्यांचे पुणे वतन व शहाजीराजेंच्या
▲दादोजी कोंडदेवांनी छत्रपती शिवाजी महाराजांकरिता खेड येथे वाडा बांधवण्याची तजविज केल्याचे व शिवाजी माहाराजांचे नाव देण्याकरिता शिवापूर नावाची पेठ वसविल्याचे उल्लेख आढळतात.
▲शहाजी राजे त्यांचे पुणे वतन व शहाजीराजेंच्या कुटूंबाशी ते स्वामीनिष्ठ होते व त्यांच्यास्वामीनिष्ठ सेवेबद्दल शहाजी व शिवाजी महराजांनी आदरपूर्ण उल्लेख केल्याचे ऐतिहासिक दस्तएवज आढळतात.परंतु प्रमाण ऐतिहासिक स्रोत कागद पत्रात ते कुठेही गुरू असल्याचे उल्लेख नाहीत.
▲==ऐतीहासिक साधनातील उल्लेख==
{{जाणकार}}
==वाद गुरूचा==
प्रमाण ऐतिहासिक साधनांच्या संदर्भाने दादोजी कोंडदेव हे नेमून दिलेले काम करणारे केवळ एक सुभेदारच होते.[[बखर|बखरी]]
== संदर्भ ==
Line ४२ ⟶ ४६:
== नोंदी ==
* "राजा शिवछत्रपती", लेखक : ब. मो. पुरंदरे
* [http://www.loksatta.com/lokprabha/20110204/pratikriya.htm दादाजीपंती उगीचच बल घाविले- अॅड.अनंत दारवटक,
* [http://www.loksatta.com/lokprabha/20110204/cover.htm दादोजी कोंडदेव आणि ब्रिगेडचे राजकारण,
{{पुणे}}
|