"दुर्ग साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
पहिले '''दुर्ग साहित्य संमेलन''' लोणावळ्याजवळच्या राजमाची येथे १४-१५ फेब्रुवारी २००९ या दिवसांत झाले होते. संमेलनाध्यक्ष बाबासाहेब पुरंदरे होते.
 
दुसरे '''दुर्ग साहित्य संमेलन''' राजमाची किल्ल्यावर किंवा कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याला जानेवारी २०११ ते फेब्रुवारी २०१२ या दरम्यान झाले किंवा झाले नाही. त्या दुसऱ्या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ब्रम्हनंद देशपांडे होते.
दुसरे राजमाचीलाच २२-२३ जानेवारी २०११ ला झाले. ही संमेलने '''गोनीदां दुर्गप्रेमी मंडळ''' भरवते.
 
दुर्ग साहित्य संमेलन '''गोनीदां दुर्गप्रेमी मंडळ''' ही संस्था भरवते.