"नागनाथ रामचंद्र नायकवडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २६:
}}
 
''क्रांतिवीर'' '''नागनाथअण्णा नायकवडी''' ([[जुलै १५]] [[इ.स. १९२२]] - [[मार्च २२]], [[इ.स. २०१२]]) हे हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील [[मराठी भाषा|मराठी]] राजकारणी होते.
==बालपण==
सांगली जिल्ह्यातल्या वाळव्यातल्या एका शेतकरी कुटुंबात [[जुलै १५]] [[इ.स. १९२२]] साली त्यांच्यात्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण, पहिली ते सहावीपर्यंत वाळवा, सातवी आष्टा येथे, आणि आठवी ते मॅट्रिक राजाराम हायस्कूल, [[कोल्हापूर]] येथे झाले. मॅट्रिकचे शिक्षण अर्ध्यात सोडून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. स्वातंत्र्यानंतर १९४७-४८ ला ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले.
==चळवळ==
१९४२ च्या स्वातंत्र्यपूर्व काळात अगदी बालवयातच आपल्या कोवळ्या मुठीत क्रांतीचा अंगार आणि धगधगता निखारा घेऊन ते घरात पुन्हा पाऊल न ठेवण्याची शपथ घेऊन घराबाहेर पडले. [[धुळे|धुळ्याजवळ]] चिमठाण्याचा खजिना लुटण्यात त्यांचा सहभाग होता. [[सातारा|साताऱ्यात]] [[नाना पाटील|नानांच्यानाना पाटलांच्या]] नेतृत्वाखाली जन्माला आलेल्या पत्री सरकारमध्ये त्यांचा सहभाग होता. १९४३ साली सागाव (कोल्हापूर) येथील पोलिस चौकीतून त्यांनी बंदुका पळविल्या व ती हत्यारे घेऊन त्यांनी सहकाऱ्यांसह वाळव्यातून फेरी काढली. १९५७ आणि १९८५ असे दोन वेळा वाळवा मतदार संघातून ते विधानसेभेवर निवडून गेले. राजकारणात त्यांनी आपली एकवेगळीएक वेगळी छाप निर्माण केली होती. १९८५ साली विधानसभेची निवडणूक लढवत असताना त्यांना सिंह निवडणूक चिन्ह म्हणून मिळाले होते. पण अण्णाचे कार्यकर्ते एवढे जंगी होते की, निवडणूक प्रचारात त्यांनी खराखुरा सिंह प्रचाराला आणला होता. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी गावात बालवाडी काढली. मग शाळा, मग हायस्कूल आणि मग विद्यार्थ्यांच्या मदतीने हुतात्मा किसन अहीर साखर कारखाना काढला.
 
==गौरव==