"नारायण हरी आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|हरी नारायण आपटे}}
'''नारायण हरी आपटे''' (जन्म :समडोळी-सांगलीजिल्हा; [[११ जुलै]], [[इ.स. १८८९]]- मृत्यू कोरेगांव, [[नोव्हेंबर १५]], [[इ.स. १९७१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक होते. त्यांचे शिक्षण समडोळीला आणि नंतर सातारा येथे झाले.
'''नारायण हरी आपटे''' ([[११ जुलै]], [[इ.स. १८८९]]- [[नोव्हेंबर १४]], [[इ.स. १९७१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, मराठी चित्रपटांचे पटकथाकार होते. ‘भाग्यरेखा’ हा चित्रपट ना.ह.आपट्यांच्या ‘पाच ते पाच’ या कथेवरून केला होता. चित्रपटाची पटकथा, गीते आणि दिग्दर्शन शांताराम आठवले यांचे होते. त्या चित्रपटात १९४२ सालच्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांचे खडतर साहसी जीवन दाखवले होते. सामान्यांचा क्रांतिकारकांना मिळणारा सक्रिय व धाडसी पाठिंबा, भाकरी मोर्चा सारखे सामाजिक लढे, आदर्श, ध्येयनिष्ठ प्रेम, मोहाच्या क्षणातून उद्भवलेला कुमारी माता हा पेचप्रसंग, हे सर्व दाखवणारे आणि "निर्भयतेने जीवन जगा" असा संदेश देणारे हे राजकीय पार्श्वभूमी असलेले चित्रण होते. चित्रपट फारच उत्तम बनला होता, परंतु महात्मा गांधींचा खून झाला, आणि दंगे, जाळपोळ यांत चित्रपटाची वाताहत झाली.
 
नारायण हरि आपटे यांनी मुख्यत: कादंबर्‍या लिहिल्या असल्या, तरी त्यांच्या लघुकथासंग्रह आणि वैचारिक लेखनही प्रकाशित झाले आहे . त्यांनी जवळपास पस्तीस कादंबर्‍या लिहिल्या आहेत. त्यांतल्या थोड्याश्या ऐतिहासिक सोडल्या तर बाकीच्या सामाजिक कादंबर्‍या आहेत. त्यांची एकूण ग्रंथसंख्या सुमारे ६० इतकी आहे.
 
‘किर्लोस्कर खबर’ या नियतकालिकाचे ते काही काळ सहसंपादक होते. कोरेगावहून त्यांचे स्वत:चे ‘मधुकर’ नावाचे मासिक प्रसिद्ध होत असे.
 
'''नारायणत्यांच्या हरीकथांवरून आपटे'''काही ([[११चित्रपट जुलै]],बनले [[इ.स. १८८९]]- [[नोव्हेंबर १४]], [[इ.स. १९७१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, मराठी चित्रपटांचे पटकथाकार होतेआहेत. ‘भाग्यरेखा’ हा चित्रपट ना.ह.आपट्यांच्या ‘पाच ते पाच’ या कथेवरून केला होता. चित्रपटाची पटकथा, गीते आणि दिग्दर्शन शांताराम आठवले यांचे होते. त्या चित्रपटात १९४२ सालच्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांचे खडतर साहसी जीवन दाखवले होते. सामान्यांचा क्रांतिकारकांना मिळणारा सक्रिय व धाडसी पाठिंबा, भाकरी मोर्चा सारखे सामाजिक लढे, आदर्श, ध्येयनिष्ठ प्रेम, मोहाच्या क्षणातून उद्भवलेला कुमारी माता हा पेचप्रसंग, हे सर्व दाखवणारे आणि "निर्भयतेने जीवन जगा" असा संदेश देणारे हे राजकीय पार्श्वभूमी असलेले चित्रण होते. चित्रपट फारच उत्तम बनला होता, परंतु महात्मा गांधींचा खून झाला, आणि दंगे, जाळपोळ यांत चित्रपटाची वाताहत झाली.
 
कुंकू हा प्रभात चित्रपटसंस्थेचा चा गाजलेला चित्रपट, ना.ह.आपटे यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर आधारित आहे.
 
बॅरिस्टर न.वि.गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली सातारा भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.
 
== प्रकाशित साहित्य ==
Line १२ ⟶ २२:
| अजरामर || || ||
|-
| अजिंक्यतारा||ऐतिहासिक कादंबरी || || इ.स. १९०९
|-
| अपेक्षा || सामाजिक कादंबरी|| ||
|-
| अमरसंग्राम || || ||
Line २२ ⟶ ३२:
| अर्वाचीन रामराज्य || || ||
|-
| आनंदमंदिर||सामाजिक कादंबरी || ||
|-
| आपण आहो माणसे||सामाजिक कादंबरी || ||
|-
| आम्ही दोघे ||सामाजिक कादंबरी || ||
|-
|आयुष्याचा पाया || वैचारिक|| || इ.स. १९४६
|-
|आराम ||कथासंग्रह || ||
|-
| आराम - विराम||कथासंग्रह || || इ.स. १९३४
|-
| उमज पडेल तर ||सामाजिक कादंबरी || || इ.स. १९३९
|-
| एकटी||सामाजिक कादंबरी || || इ.स. १९६६१९४५
|-
| ऐरणीवर|| || ||
Line ४२ ⟶ ५२:
| कड्याच्या टोकावर|| || ||
|-
| कथाकौमुदी || कथासंग्रह|| ||
|-
| कर्मगति || || ||इ.स.
|
|-
| कुठे आहे तो देव || || ||
|-
| कुर्यात सदा मंगलम || बोधप्रद लेख|| || इ.स. १९४९
|-
| केवळ नवलाई || || ||
Line ५८ ⟶ ६७:
|-
|-
| गृह सौख्य|| बोधप्रद लेख || || इ.स. १९३१
|-
| ग्रीष्मागमन || || ||
|-
 
| जवानांचा जीवनधर्म || || || इ.स. १९६२
|-
| जाऊबाई ||सामाजिक कादंबरी || ||
|-
| ते आणि मी|| || ||
Line ७५ ⟶ ८३:
| दुरंगी दुनिया|| || ||
|-
|न पटणारी गोष्ट ||सामाजिक कादंबरी || || इ.स.१९२३
|-
| पंजाबचा लढवय्या शीख ||ऐतिहासिक कादंबरी || || इ.स. १९१७
|-
|पहाटे पूर्वीचा काळोख ||सामाजिक कादंबरी || || इ.स. १९२६
|-
|पांच ते पांच ||दीर्घकथा || ||
Line ९१ ⟶ ९९:
|फसगत || || ||
|-
|बनारसी बोरे || कथासंग्रह|| || इ.स. १९३२
|-
|भाग्यश्री||सामाजिक कादंबरी || ||
|-
| भुरळ|| || || इ.स. १९१४
Line १०३ ⟶ १११:
| याला कारण शिक्षण|| || ||
|-
| रजपुतांचा भीष्म || ऐतिहासिक कादंबरी|| || इ.स. १९१९
|-
| रत्नगुंफा || || ||
|-
| लांच्‍छित चंद्रमा|| ऐतिहासिक कादंबरी|| || इ.स. १९१३
|-
| लोकमित्र || || || इ.स. १९२१
Line ११७ ⟶ १२५:
| व्यवसायपत्रे || || ||
|-
| संगदोष|| || ||
| श्रुतकीर्तिचरितनाटक|| || || इ.स. १९१३
|-
| संगदोश|| || ||
|-
| संधिकाल||ऐतिहासिक कादंबरी || || १९२२
|-
| संसारांत पडण्यापूर्वी || बोधप्रद || ||
|-
| समर्थ शिष्य || || || इ.स. १९१७
Line १३१ ⟶ १३७:
| सायंकाळी ५ ते प्रभातकाली ५|| || ||
|-
| सुखाचा मूलमंत्र || सामाजिक कादंबरी|| || इ.स. १९२४
|-
| सुगरणीचा संसार || || ||