"बांगलादेश विजय दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ ११:
पाकिस्तानच्या बांग्लादेशातल्या हवाई विभागावर हवाई हल्ले करून [[पाकिस्तानी हवाई दल]] उध्वस्त केले गेले. सर्व बाजूंनी कोंडी व पराभव झाल्यामुळे पाकिस्तान ने भारता समोर पराभव पत्करला. ९०००० पाकिस्तानी सैनीक भारताला शरण आले.
अशा
या युद्धाआधी तत्कालीन पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] यांनी [[युरोप]] चा दौरा केला व [[ब्रिटन]] व [[फ्रान्स|फ्रांस]] यांच्या सहीत जागतिक मत भारताकडे वळवले. त्याच वेळी [[रशिया]] बरोबर करार करून दडपण आणून [[चीन]] लाही या युद्धापासून दूर ठेवण्यात यश मिळवले.
पाकिस्तानी सैन्याने या युद्धात बांगलादेशीयांवर अन्वनित अत्याचार केले होते. याच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत.
पुढे १६ डिसेंबर या नावाने १९७१ च्या
== हेही पाहा==
|