"विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) डॉ.रमेश सूर्यवंशी (चर्चा)यांची आवृत्ती 923322 ... |
Patil444sagar (चर्चा | योगदान) |
||
ओळ ११:
{{विकिपीडिया:प्रकल्प/करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी}}
ठाणे जिल्ह्यातील वाघबीळ हे सुंदर गाव ठाणे शहरा पासून ८ किलोमीटर अंतरावर घोडबंदर रस्त्यावर ठाण्याच्या खाडी किनारी वसले आहे. काही वर्ष आगोदर ठाणे शहर पासून दूर वाटत असणारे हे गाव आता शहरीकारणामुळे प्रकाश झोतात आले आहे. निसर्गरम्य देखावे आज सुद्धा ह्या गावाचे मुख्य आकर्षण आहे. नागोबा रेती बंदर हे अतिशय देखणे बंदर या गावास लाभले आहे. या गावातील काही लोकांचा उदरनिर्वाह रेतीच्या विक्रीवर चालतो. गावातील मुख्य व्यवसाय शेती होता, पण कालंतराने तो आता बदला आहे. अनेक उच्च शिक्षित व्यक्ती या गावातून पुढे येत आहेत.
गावात आगरी लोकांची वस्ती असून आपल्या संस्कृतीचा वारसा जतन करण्या साठी प्रत्येक सण आगदी उत्साहाने साजरे करतात त्या मध्ये होळी, दिवाळी, गणेश चतुर्थी, गुडी पाडवा, नवरात्र ई. सणांचा समावेश असतो. गावा मध्ये पैसा आला असला तरी सांस्कृतिक मुल्ये गावकरी विसरले नाहीत. आगरी लोकांचे लग्न हा मोठा उत्सवच असतो. साखरपुडा, हळद, लग्न, वाढदिवस आगरी लोक अति उत्साहात साजरे करतात.
गावाच्या सुरवातीलाच हनुमंताचे मंदिर असून पूर्ण गावामध्ये अंदाजे सात ते आठ इतर मंदिरे आहे त्या मध्ये महादूआई, मरीआई, नागोबा, काणाऱ्या, शंकर ई. देवांच्या मंदिरांचा समावेश आहे. गावा मध्ये पहिली ते सातवी पर्यंत शिक्षणासाठी ठाणे महानगर पालिकेची शाळा आहे. संकट समयी एकमेकांना धीर देण्यासाठी सतत गावातील लोक सज्ज असतात.
सागर मोहन पाटील
अध्यक्ष - आगरी विकास सामाजिक संस्था, वाघबीळ, ठाणे
==Bot policy==
<div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 100%;">
|