"गोपाळ हरी देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो प्रस्तावना वाढवली. वर्ग:गुजराती लेखक. संदर्भ नोंदला.
ओळ १:
'''गोपाळ हरी देशमुख''' ऊर्फ '''लोकहितवादी''' ([[फेब्रुवारी १८]], [[इ.स. १८२३]] - [[इ.स. १८९२]]) हे [[इ.स.चे १९ वे शतक|इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात]] होऊन गेलेले [[मराठी भाषा|मराठी]] पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. ''प्रभाकर'' नावाच्या साप्ताहिकातून ''लोकहितवादी'' या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक [[लोकहितवादींची शतपत्रे|शतपत्रे]] (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली.
{{विस्तार}}
'''गोपाळ हरी देशमुख''' ऊर्फ '''लोकहितवादी''' ([[फेब्रुवारी १८]], [[इ.स. १८२३]] - [[इ.स. १८९२]]) हे [[इ.स.चे १९ वे शतक|इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात]] होऊन गेलेले [[मराठी भाषा|मराठी]] पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते.
 
== चरित्रजीवन ==
त्यांचा जन्म [[फेब्रुवारी १८]], [[इ.स. १८२३]] रोजी जातीने [[चित्पावन]] ब्राह्मण असलेल्या देशमुख कुटुंबात झाला. देशमुखत्यांचे हेघराणे मूळचे [[कोकण|कोकणातले]] वतनदार होत. त्यांचेघराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे नावआडनाव रूढ झाले. गोपाळराव देशमुखांचे वडील [[हरिपंत देशमुख]] हे पुण्यात [[दुसरा बाजीराव पेशवा|दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे]] सेनापती [[बापू गोखले]] यांचे फडणीस म्हणून काम करीत होते.
 
इ.स.च्या एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे घडलेल्या पहिल्या काही नवशिक्षितांपैकी एक म्हणजे गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) होत. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचा अभ्यास केला.
 
इ.स. १८४८ पासून त्यांनी ‘प्रभाकर’''प्रभाकर'' या साप्ताहिकात ‘लोकहितवादी’''लोकहितवादी'' या नावाने लोकहितार्थ लेखन सुरू केले. त्या काळी लहान वयातच लग्न करून द्यायची प्रथा होती. लहान वयातील लग्नामुळे काय अडचणी होतात हे त्यांनी प्रभाकरमध्ये पत्र लिहून लोकांच्या नजरेस आणले. पुढील काळात त्यांनी अनेक समस्यांबाबत, विविध विषयांवर पत्रद्वारा लेखन केले. मुंबईचेमुंबई प्रांताचे तेव्हाचे राज्यपालगव्हर्नर [[हेन्री ब्रौनबाउन]] यांच्या पुढाकाराने गोपाळरावांनी इ.स. १८४८ साली पुण्यात एक ग्रंथालय काढले. ''पूना नेटिव जनरल लायब्ररी'' या नावाने स्थापन झालेले हे ग्रंथालय पुढे ''पुणे नगरवाचन मंदिर'' म्हणून प्रसिद्ध झाले <ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.masapapune.org/MASAPAPune/History.aspx | शीर्षक = महाराष्ट्र साहित्य परिषदेचा इतिहास | प्रकाशक = महाराष्ट्र साहित्य परिषद | अ‍ॅक्सेसदिनांक = १८ फेब्रुवारी, इ.स. २०१२ | भाषा = मराठी काढली}}</ref>. प्रामुख्याने महाराष्ट्र व गुजरातमध्ये त्यांनी सामाजिक कार्याचा ठसा उमटवला.
 
त्यांची [[निस्पृह]] व [[निःपक्षपाती]] म्हणून ख्याती होती. सातार्‍याचे प्रिन्सिपॉल सदर अमीन यांना काही कारणास्तव निलंबित करण्यात आले. त्यांच्या जागी गोपाळरावांची नेमणूक करण्यात आली. सदर अमीन यांची चौकशी चालू झाल्यावर चौकशी प्रमुख म्हणून त्यांनी गोपाळरावांचेच नाव सुचविले. त्यांचा गोपाळरावांच्या निःपक्षपातीपणावर विश्वास होता. इ.स. १८५६ साली गोपाळराव असिस्टंट इनाम कमिशनर म्हणून नियुक्त झाले. इ.स. १८६७ साली त्यांनी अहमदाबाद येथे स्मॉल कॉजेस् जज्ज म्हणून काम करण्यास सुरुवात केली. गुजरातमधील वास्तव्यात त्यांनी विविध उपक्रम कार्यान्वित केले. येथील ‘प्रेमाभाई''प्रेमाभाई इन्स्टिट्यूट’तर्फेइन्स्टिट्यूट''तर्फे ते दरवर्षी व्याख्यानमाला करवीत आणि स्वतःही अनेक विषयांवर भाषणे देत. तेथे त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली, तसेच गुजराथी पुनर्विवाह मंडळ स्थापन केले. ''[[गुजरात व्हर्नाक्यूलर सोसायटी]]'' उर्जितावस्थेत आणली. [[गुजराती]] व [[इंग्लिश भाषा]] भाषेत ‘हितेच्छु’''हितेच्छु'' नावाचे साप्ताहिक काढले. त्यांनी गुजरातमध्ये गुजराती वक्तृत्वसभा स्थापन केली.
 
गोपाळरावांना सामाजिक वर्तन व नीती या घटकांना धार्मिक समजुती आणि चालीरीती यांच्या वर्चस्वापासून मुक्त करायचे होते. धर्मसुधारणेची कलमे म्हणून त्यांनी पंधरा तत्त्वांचा उल्लेख या संदर्भात केला होता. धर्माचे काम एका विशिष्ट वर्गाकडे सोपवले गेल्याने हिंदू धर्माला दौर्बल्य आले आहे असा सिद्धांत त्यांनी मांडला. त्यांचा मूर्तिपूजेला विरोध होता. समाजातील [[बालविवाह]], [[हुंडा]], [[बहुपत्नीकत्व]] यांसारख्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी हल्ला चढविला.
 
इ.स. १८४८ ते इ.स. १८५० या काळात त्यांनी १०८ छोटे छोटे निबंध लिहिले. हेच निबंध ''[[लोकहितवादींची शतपत्रे]]'' नावाने ओळखले जातात. या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले. ही शतपत्रे ‘प्रभाकर’''प्रभाकर'' या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाङ्मयीन, ऐतिहासिक इत्यादी विषयांवर त्यांनी सुमारे ३५ ग्रंथ लिहिले. अनेक उत्कृष्ट ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, लोकहितवादी इत्यादी नियतकालिके काढण्याच्या कामी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते. जातिसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले. ‘मातृभाषेतून"मातृभाषेतून शिक्षण’शिक्षण" या तत्त्वाचाही त्यांनी प्रसार केला. इ.स. १८७७ साली दिल्ली दरबारप्रसंगी ब्रिटिश शासनाने ‘रावबहादूर’''रावबहादूर'' ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले होते.
 
== समाजकार्य ==
Line ४५ ⟶ ४४:
* इ.स. १८७७: रावबहादूर पदवी
 
== संदर्भ व नोंदी ==
{{संदर्भसूची}}
 
{{विस्तार}}
 
{{मराठी साहित्यिक}}
 
{{DEFAULTSORT:देशमुख,गोपाळ हरी}}
[[वर्ग:गुजराती लेखक]]
[[वर्ग:मराठी पत्रकार]]
[[वर्ग:मराठी समाजसेवक]]
[[वर्ग:मराठी समाजसुधारक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी पत्रकार]]
[[वर्ग:मराठी समाजसुधारक]]
 
[[en:Gopal Hari Deshmukh]]