"रघुनाथराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) चित्र घातले. किंचित साफसफाई |
|||
ओळ २:
{{विस्तार}}
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = रघुनाथराव
| पदवी =
| चित्र = Ragonath Row Ballajee.jpg
| चित्र_शीर्षक = ब्रिटिश चित्रकार [[जेम्स फोर्ब्स (चित्रकार)|जेम्स फोर्ब्स]] याने रेखलेले रघुनाथरावाचे चित्र (निर्मितिकाळ: इ.स. १८१३)
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
ओळ १७:
| पूर्ण_नाव = रघुनाथराव बाजीराव भट (पेशवे)
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक = [[डिसेंबर १६]], [[इ.स.
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[इ.स. १७८२]]
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[थोरले माधवराव पेशवे|माधवराव]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[
| वडील = [[थोरले बाजीराव पेशवे|बाजीराव बल्लाळ]]
| आई = काशीबाई
| पत्नी = आनंदीबाई
ओळ ३१:
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[अमृतराव]], [[दुसरा
| राजवंश =
| राजगीत =
ओळ ३८:
| तळटिपा =
|}}
'''रघुनाथ बाजीराव भट (पेशवे)''', अर्थात '''रघुनाथराव पेशवा''', (अन्य नामभेद/प्रचलित नावे: '''राघोबादादा''', '''राघो भरारी''') (डिसेंबर १६, इ.स. १७२१ - इ.स. १७८२) हा इ.स. १७७३ ते इ.स. १७७४ या कालखंडात [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचा]] [[पेशवा]], म्हणजे पंतप्रधान, होता. याने इ.स. १७५० च्या दशकात मराठा सैन्याच्या पंजाब व अफगणिस्तानातील युद्धमोहिमांचे नेतृत्व केले. याच्या कामगिरीने मराठ्यांनी [[अटक, पंजाब|अटकेपार]] झेंडे रोवले.
पेशव्यांच्या कुटुंबातील पराक्रमी तसेच वादग्रस्त व्यक्तिमत्व. यांनी १७५० च्या दशकात मराठ्यांच्या चे पंजाब व अफगणिस्तानातील युद्धमोहिमांचे नेतृत्व केले. यांच्या कामगिरीने मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले. नानासाहेब पेशव्यांचे निधन झाल्यावर राघोबादादा पेशवे होतील असे सर्वाना वाटले होते. पण नानासाहेबांबाचा मोठा मुलगा माधवराव यांस पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. माधवराव हे केवळ १६ वयाचे असताना त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली गेली असल्याने, नात्याने काका असलेल्या राघोबादादानी माधवरावांना हाताशी घेऊन राज्य करावे असे छत्रपतींचे आदेश होते. माधवराव हे लहान व अननुभवी असल्याने फारसे काकांच्या शब्दाबाहेर नव्हते. ते करतील ती पूर्व दिशा असा काही काळ गेला. पुढे माधवराव आपल्या विचाराने राज्य करू लागले.▼
== पेशवाईसाठी प्रयत्न ==
▲
रघुनाथराव हे अतिशय चंचल अशा व्यक्तिमत्वाचे होते. त्यांच्या पदरी असलेल्यानी त्यांना अनेकदा चुकीचे सल्ले दिल्याने त्यांनी केलेल्या कारवाया वादग्रस्त राहिल्या. विशेषतः सखाराम बापूंच्या सल्ल्यामुळे बर्याचदा ते पेशवाईच्या विरोधात उभे झाले. पहिल्या वेळी तर ते निजामाची मदत घेऊन आळेगाव येथे पेशवाईविरुद्ध उभे ठाकले.
{{पेशवे}}
{{पुणे}}
{{DEFAULTSORT:पेशवा,रघुनाथ बाजीराव}}
[[वर्ग:पेशवे]]▼
[[वर्ग:इ.स. १७२१ मधील जन्म]]
▲[[वर्ग:पेशवे|रघुनाथ,बाजीराव]]
[[वर्ग:सैनिकी पेशातील मराठी व्यक्ती]]
|