"शिवराम महादेव परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छो चित्र घातले. |
Mvkulkarni23 (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ ५२:
| संकीर्ण =
}}
'''शिवराम महादेव परांजपे''' ([[जून २७]], [[इ.स. १८६४]] - [[इ.स. १९२९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] पत्रकार, निबंधकार, लेखक होते. तत्कालीन ब्रिटिश भारतातील ब्रिटिश शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध ''काळ'' या मराठी
== जीवन ==
शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[महाड]] येथे झाला. त्यांचे शिक्षण महाड, [[रत्नागिरी]] व [[पुणे]] या ठिकाणी झाले. मॅट्रिकच्या परीक्षेत त्यांना [[संस्कृत भाषा|संस्कृत
==कार्य==
[[इ.स. १८९८]] साली त्यांनी ‘काळ’ हे वृत्तपत्र सुरू केले. काळाने लोकप्रियतेच्या बाबतीत थोड्याच अवधीत ‘केसरी’लाही मागे टाकले असे म्हटले जाते. त्यांनी आपल्या पत्राची जाहिरात ‘धार्मिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि वाङ्मयीन विषयांची
‘काळ’ वृत्तपत्राची सुरुवात करण्यापूर्वी शिवरामपंतांनी काही काळ [[लोकमान्य टिळक]] यांच्या समवेत सार्वजनिक कार्य केले. आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातूनही त्यांनी लोकांमध्ये राष्ट्रभक्ती, स्वातंत्र्य या मूल्यांचा प्रचार केला. [[इ.स. १९०८]] साली त्यांना ‘काळ’मधील लिखाणासाठी ब्रिटिशांकरवी अटक झाली आणि त्यांना एकोणीस महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. [[इ.स. १९०९]] पर्यंत ‘काळ’ चालू होता. त्यानंतर मात्र ब्रिटिश सरकारने मागणी केलेल्या सुमारे दहा हजार रुपयांच्या जात-मुचलक्याची (जामिनाची) पूर्तता करणे शक्य न झाल्याने ‘काळ’ बंद पडला. पुढे [[इ.स. १९२०]] साली त्यांनी ‘स्वराज्य’ हे साप्ताहिक काढले.
पुढे [[इ.स. १९२२]] मध्ये त्यांनी मुळशी सत्याग्रहात भाग घेतला. वृत्तपत्रीय लेखनाबरोबरच त्यांनी ग्रंथलेखनही केले. ‘विंध्याचल’, ‘संगीत कादंबरी’, ‘मराठ्यांच्या
== प्रकाशित साहित्य ==
|