"वामन गोपाळ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो विकिकरण
ओळ १:
'''वामन गोपाळ जोशी''' (जन्म: [[इ.स. १८८१|१८८१]] - मृत्यू: [[३ जून]], [[इ.स. १९५६|१९५६]]) हे एक[[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] स्वातंत्र्यसैनिक, [[मराठी भाषा|मराठी]] नाटककार, कवी आणि पत्रकार होते.
 
== जीवन ==
तेजोशी मूळचे [[समशेरपूर]]चे होते. त्यांचे शिक्षण मराठी सातवीपर्यंत झाले होते. शिक्षणासाठी [[नाशिक]]ला गेले असतांना त्यांची गाठ तिथल्या गुप्त क्रांतिकारकांशी पडली, आणि वामनराव जोश्यांनी देशसेवेचा विडा उचलला. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी स्वदेशी आणि बहिष्काराची शपथ घेतली. त्यातूनच बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. [[अहमदनगर]] शहरातील गुजर गल्लीत बॉम्बबाँब बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी सुरू केले.
 
[[अनंत कान्हेरे]], वामनराव जोशी व त्यांच्या सहकार्‍यांनी इंग्रज कलेक्टर जॅक्सनच्या खुनाची योजना आखली. [[२३ डिसेंबर]], [[इ.स. १९०९|१९०९]] रोजी जॅक्सनवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. या प्रकरणी इंग्रजांनी ७ आरोपींवर खटला चालविला. यात त्यावेळी [[अकोला|अकोल्यात]] असलेले वामनराव जोशी एक होते. त्यांना २५ वर्षाच्या जन्मठेपेची शिक्षा झाली. मे, [[इ.स. १९२२| १९२२]] मध्ये त्यांची सुटका झाली. परंतु स्वस्थ न बसता ते इ.स. १९३० च्या "''[[जंगल सत्याग्रह|जंगल सत्याग्रहात]]"'' अग्रभागी राहिले. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींच्या]] चळवळीतही त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्योत्तर काळात हलाखीची आर्थिक स्थिती असताना इ.स. १९५६ साली भारत सरकारने स्वदेश सेवेसाठी स्वदेशसेवेसाठी त्यांना ४५००४,५०० रुपये इतके मानधन दिले होते. तेही त्यांनी निस्पृहपणे सरकारलाशासनाला परत केले होते.
 
त्यांच्या ’राक्षसी''राक्षसी महत्त्वाकांक्षा”महत्त्वाकांक्षा'' या नाटकावर इंग्रजब्रिटिश सरकारनेभारतीय शासनाने बंदी घातली होती.
 
आयुष्याच्या उत्तरार्धात ते [[अमरावती]]ला स्थायिक झाले होते.
आयुष्याच्या उत्तरार्धात ते [[अमरावती]]ला स्थायिक झाले होते. त्यांच्या नावाने अमरावतीत [[वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर]] नावाचे [[नाट्यगृह]]आहे. वीर वामनराव जोशी यांच्या प्रेरणेनेच अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना झाली. त्यांच्यामुळेच [[महात्मा गांधी]], [[राजगुरू]], नेताजी [[सुभाषचंद्र बोस]] यांनी या हनुमान आखाड्याला भेट दिली होती.
 
== प्रकाशित साहित्य ==
वीर वामनराव जोशी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त ‘संस्कार भारती’च्या अमरावती शाखेच्या वतीने रविवार, [[२१ मार्च]], [[इ.स. २०१०|२०१०]] रोजी अमरावतीत [[बडनेरा ]]मार्गावरील व्यंकटेश लॉनमध्ये मोठा समारंभ झाला होता.
=== नाटके ===
==नाटके आणि पुस्तके==
===नाटके===
* धर्मसिंहासन
* रणदुंदुभि (पहिला प्रयोग, बलवंत संगीत नाटक मंडळी ने १७-२-१९२७ रोजी केला होता).
* राक्षसी महत्त्वाकांक्षा (पहिला प्रयोग, ललित कलादर्श ने २०-९-१९१३रोजी केला होता).
 
=== पुस्तके===
* चंद्रपूरची महाकाली
Line २२ ⟶ २१:
* शीलसंन्यास
 
== गाजलेली नाट्यगीते ==
* आपदा राज-पदा भयदा (संगीत रणदुंदुभि - इ.स. १९२७)
* जगी हा खास वेड्यांचा पसारा (संगीत रणदुंदुभि - इ.स. १९२७)
Line २९ ⟶ २८:
* वितरि प्रखर तेजोबल (संगीत रणदुंदुभि - इ.स. १९२७)
 
== वारसा ==
आयुष्याच्यावामनराव उत्तरार्धातजोशी ते [[अमरावती]]ला स्थायिक झाले होते. त्यांच्यायांच्या नावाने अमरावतीत [[वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर]] नावाचे [[नाट्यगृह]]आहे. वीर वामनराव जोशी यांच्यात्यांच्या प्रेरणेनेच अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना झाली. त्यांच्यामुळेच [[महात्मा गांधी]], [[राजगुरू]], नेताजी [[सुभाषचंद्र बोस]] यांनी या हनुमान आखाड्याला भेट दिली होती.{{संदर्भ हवा}}.
 
वीर वामनराव जोशी यांच्याजोश्यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त ‘संस्कार''संस्कार भारती’च्याभारती''च्या अमरावती शाखेच्या वतीने रविवार, [[२१ मार्च]], [[इ.स. २०१०|२०१०]] रोजी अमरावतीत [[बडनेरा ]]मार्गावरील व्यंकटेश लॉनमध्ये मोठा समारंभ झाला होता.
==बाह्य दुवे==
* [{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Veer_Wamanrao_Joshi आठवणीतील| शीर्षक = {{लेखनाव}} यांनी लिहिलेली गाणी] | प्रकाशक = आठवणीतील-गाणी | भाषा = मराठी }}
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:जोशी,वामन गोपाळ}}
[[वर्ग:भारतीय क्रांतिकारक]]
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:मराठी गीतकार]]
[[वर्ग:मराठी नाटककार]]
 
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक|जोशी, वामन गोपाळ]]
[[en:Waman Gopal Joshi]]