"गजानन महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६६:
==समाधि==
जेव्हा महाराजांना कळले की त्यांच्या अवतारसमाप्तिची वेळ येऊन ठेपली आहे त्यावेळी ते हरी पाटलासोबत [[पंढरी|पंढरीला]] गेले. असे म्हणाले जाते की त्यांचा मानस [[पंढरी|पंढरीलाच]] समाधी घेण्याचा होता परंतु [[विठ्ठल|विठ्ठलाच्या]] आज्ञेने त्यांनी शेगावलाच [[समाधी]] घेण्याचे ठरविले व [[भाद्रपद शुद्ध पंचमी|ऋषिपंचमीचा]] पुण्यदिनही ठरविला{{संदर्भ हवा}}.
समाधि घेण्यापूर्वी श्री महाराजांनी सांगितले, "आम्ही आहोत येथे स्थित | तुम्हा सांभाळण्याप्रति सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||"
 
लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून [[अभ्यंग स्नान]] घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती. सर्वत्र [[सनई|सनईचे]] सुर ऐकू येत होते. सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलिन केले. देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले. लोकांनाभक्तांना आकाश फाटल्यासारखे झाले, सर्वत्र दु:खाश्रुंचा पूर लोटला. त्यावेळी स्वतः श्री महाराजांनी त्यांच्या समाधिची वार्ता कित्येक भक्तांना स्वप्नात जाऊन कळविली.{POV}
 
त्याचवेळी [[डोणगाव|डोणगावच्या]] गोविंद शास्त्रींनी निर्वाळा दिला की जोपर्यंत महाराजांचे सर्व भक्त दर्शन घेऊन जात नाही तोपर्यंत महाराज त्यांचे प्राण मस्तकी धारण करतील. महाराजांच्या समाधीचा सोहळा हा अवर्णनीय असा झाला. लाखोंच्या गणनेने भक्त समाधीच्या मिरवणूकीत भागीदार झाले. लोकांनी शृंगारीत रथात ठेवलेल्या महाराजांच्या पुण्यमय देहावर [[अबीर]], [[गुलाल]], [[फूल|फुले]], [[तुळशी]] आणि पैसे उधळले. संपूर्ण [[शेगाव|शेगावातून]] फिरुन पहाटे ती मंदिरात आली; तेथे महाराजांवर पुन्हा [[अभिषेक]] केला
 
त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधिच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा, अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला, "जय गजानना |ज्ञानांबरीच्या नारायणा | अविनाशरुपा आनंदघना | परात्परा जगत्पते ||," आणि शिळा लावून समाधिची जागा बंद केली. त्यानंतर दासगणूंनी म्हंटले आहे की सार्वभौम राजाचाही त्यांच्यापुढे पाड नाही. {POV}
त्यांचे विश्वप्रेम, बंधुत्व आणि भक्तांच्या हाकेला धाऊन अतर्क्य असे चमत्कार करुन त्यांना संकटातून सोडवून, त्यांच्या चुका त्यांच्या पदरात घालून अत्यंत प्रेमाने त्यांना मोक्षमार्गावर घेऊन जाण्याच्या लीला पहाताच सर्वच भक्त धन्यतेने नतमस्तक होतात. आज श्री महाराज आपल्यात फक्त देहाने नाहीत, परंतु ते जगदाकार असल्याने ते नाहीत अशी जागाच अखिल ब्रह्मांडात नाही. ज्या भक्तांना त्यांचे पुनित चरणकमल लाभले ते खरोखरच धन्य होत. अशा सर्वच भक्तांच्या जीवननौका श्री महाराज भवसागराच्या पैलतीरी लावतील यात शंकाच नाही.
 
अशा सदगुरुंविषयि परमपूज्य श्री कलावतीदेवी ह्यांनी स्वतः लिहिलेल्या 'गुरुस्तुति'मध्ये सांगितले आहे,
"अगा! निर्गुणा, निश्चला, सच्चिदानंदा | अगा! निर्मला, केवला आनंदकंदा ||
ओळ ८१:
त्यांनी अनेक लोकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. ते एक [[योगी]] होते.
 
०८ सप्टेंबर १९१०१८१० रोजी [[ऋषीपंचमी]]च्या दिवशी त्यांनी [[शेगाव]] येथे [[समाधी]] घेतली.
 
==अंतीम संदेश==