"एन.टी. रामाराव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३:
[[इ.स. १९८२]] मध्ये त्यांनी [[तेलुगु देसम]] या प्रादेशिक पक्षाची स्थापना केली. त्यानंतर पुढच्याच वर्षी झालेल्या राज्य विधानसभा निवडणुका पक्षाने जिंकून रामारावांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. १९८४ मधील एका महिन्याचा अपवाद वगळता ते १९८९ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. १९८९ च्या विधानसभा निवडणुकीत [[तेलुगु देसम]] पक्षाचा पराभव झाला. पण १९९४ साली पक्षाने विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला आणि रामाराव दुसर्‍यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले.
 
त्यांची दुसरी पत्नी [[लक्ष्मी पार्वती]]ला पक्षात मिळत असलेल्या वाढत्या महत्त्वामुळे त्यांचे जावई [[एन. चंद्रबाबू नायडू|एन्.चंद्रबाबू नायडू]] यांनी रामारावांविरूध्द ऑगस्ट १९९५ मध्ये बंड केले. पक्षाच्या बहुसंख्य आमदारांचे समर्थन नायडूंनाच मिळाले आणि रामारावांना मानहानीकारक परिस्थितीत मुख्यमंत्रीपदावरून दूर व्हावे लागले.
 
[[जानेवारी २३]], [[इ.स. १९९६]] रोजी त्यांचे निधन झाले.