"चंद्रपूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: no:Chandrapur (distrikt)
छोNo edit summary
ओळ ९:
तापमान किमान ७.१ ते कमाल ४७.२ से. च्या दरम्यान असते. पर्जन्यमान १३९८ मि. मी. इतके आहे. जिल्ह्याचे हवामान उष्ण असून मुख्यत: तीन ऋतु आहेत-उन्हाळा पावसाळा व हिवाळा. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो. मुख्य पीके [[तांदूळ]] (खरिप), [[कापूस]], [[सोयाबीन]], [[गहू]], [[तूर]], [[मूग]], [[उडीद]], [[मिरची]] ही आहेत्.
 
जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४९० चौ.कि.मी. आहे तर लोकसंख्या २०,७१,१०१ इतकी आहे. [[मराठी]] भाषेबरोबरच गोंडी, कोलामी व [[हिंदी भाषा]] या भाषादेखिल प्रचलीत आहेत.
 
'''महत्वाचे उद्योग'''- जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, [[कोळसा]] खाणी, महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युतनिर्मिती व सिमेंट (अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड व ए.सी.सी) हे महत्त्वाचे उद्योग आहेत. [[बाबा आमटे|बाबा आमटेंचा]] आनंदवन आश्रम याच जिल्ह्यात आहे. [[ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प|ताडोबा व्याघ्रप्रकल्प]] हे या जिल्ह्याचे अजून एक वैशिष्ट्य आहे.