"किशनजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Vishal1306 (चर्चा | योगदान) No edit summary |
Vishal1306 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ ३:
कोटेश्वरचा जन्म पेद्दापल्ली गावात ( जिल्हा करीमनगर, राज्य [[आंध्रप्रदेश]]) ब्राम्हण कुटुंबात झाला. कोटेश्वरचे वडिल हे स्वातंत्र सैनिक होते. करीमनगरमध्ये त्याने पदवी पर्यंतचे शिक्षण १९७३ साली पुर्ण केले. यानंतर कोटेश्वरने कायद्याची पदवी घेण्यासाठी हैदराबादच्या उस्मानिया विद्यालयात प्रवेश घेतला.
==नक्षलवादी चळवळीत प्रवेश==
[[हैदराबाद]] येथे आल्यावर मात्र त्याचे लक्ष तेव्हा तेलंगणात सुरू असलेल्या जमीनदारीविरोधातील चळवळीकडे गेले. या चळवळीत विद्यार्थ्यांनी उतरले पाहिजे, या भुमिकेतुन कोटेश्वररावने १९७३ सालीच शिक्षण सोडून क्रांतिकारी विद्यार्थी संघटना (Radical Students Union (RSU) ) स्थापन केली. याच चळवळीत त्याची ओळख कोंडापल्ली सीतारामय्या सोबत झाली. हे दोघे पुढे एकत्र आले व त्यांनी सशस्त्र क्रांतीची भाषा सुरू केली. १९७५ ला सीतारामय्याने पीडब्ल्यूजीची ( पीपल्स वॉर ग्रुप) घोषणा केली. याच दरम्यान भारतात आणीबाणी घोषित झाली होती. सरकारनेही चळवळ दडपण्याचा प्रयत्न करताच सीतारामय्या व
==नक्षलवादी चळवळीतील आयुष्य==
आणीबाणी संपल्यानंतर १९७७ मध्ये सीतारामय्याने जगीत्याल (जिल्हा करीमनगर, राज्य [[आंध्रप्रदेश]]) या गावात भांडवलशाहीच्या विरोधात ‘जैत्रा यात्रा’ म्हणजेच एक जनसभा आयोजित केली होती.
==मृत्यु==
२२ नोव्हेंबर २०११ पासुन २०७ कोब्रा बटालियन (207 Combat Battalion for Resolute Action (CoBRA) Battalion) चे जवान व १६७ व १८४ केंद्रीय राखीव पोलिस दल ( सी आर पी एफ Central Reserve Police Force ) बटालियनचे जवान व पश्चिम बंगाल पोलिसांचे Counter Insurgency Force (CIF),यांनी कुसबानी च्या जंगलात मिळालेल्या माहितीच्या आधारे शोधमोहिम हाती घेतली.
{{विस्तार}}
|